शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हरियाणात ‘नायब’ सरकारने जिंकले विश्वासमत, ‘जजप’ आमदार अनुपस्थित, आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 05:28 IST

काँग्रेसने सीक्रेट व्होटिंगची मागणी केली होती. मात्र, अध्यक्षांनी ती फेटाळली.

लोकमत न्यूज नेटवर्क, चंडिगड :हरयाणाचे मुख्यमंत्री झाल्यानंतर नायब सिंह सैनी यांनी दुसऱ्याच दिवशी बुधवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी जननायक जनता पक्षाचे आमदार सभागृहातून बाहेर पडले. यासंदर्भात पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आला होता. मंगळवारी मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप आणि जेजेपी यांच्यातील युती तुटली होती. काॅंग्रेसने सीक्रेट व्हाेटिंगची मागणी केली हाेती. मात्र, अध्यक्षांनी ती फेटाळली.

‘जनतेचा सरकारवर आजही विश्वास’

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले की, हरयाणातील जनतेचा विश्वास आजही सरकारवर आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या साडेनऊ वर्षांत ज्याप्रमाणे राज्यात सर्वांगीण विकास झाला, जनतेला सुविधा मिळाल्या, त्याच विचारसरणीला पुढे नेत विद्यमान सरकार काम करेल.

सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता झाला मुख्यमंत्री

- सैनी यापूर्वी २०१४ ते २०१९ दरम्यान विधानसभेचे सदस्य होते. खट्टर सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते राज्यमंत्री होते. यानंतर ते भाजपच्या तिकिटावर कुरूक्षेत्रमधून खासदार झाले. 

- यावेळी सैनी म्हणाले की, ते एका सामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नव्हते.

 

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपा