शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

दहशतवाद्यांना आश्रय; भारताने कॅनडाला चांगलेच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 05:42 IST

भारत व कॅनडा यांच्या संबंधातही अचानक बदल झालेले पाहायला मिळाले, अशी दर्पोक्ती कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केली होती.

ओटावा : कॅनडाने भारतविरोधी प्रवृत्तीचे लोक, फुटीरतावादी, दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे. त्या प्रमुख मुद्द्यावर अद्याप कॅनडाने कोणताही तोडगा काढलेला नाही,  अशी नाराजी व्यक्त करत परखड शब्दांत भारताने त्या देशाला पुन्हा सुनावले आहे. 

खलिस्तानवादी गुरपतवंतसिंह पन्नू याची हत्या करण्यासाठी भारत सरकारच्या कर्मचाऱ्याने एका व्यक्तीशी संपर्क साधला होता, असा आरोप अमेरिकेने केल्यानंतर भारताचा पवित्रा बदलला. त्यानंतर भारत व कॅनडा यांच्या संबंधातही अचानक बदल झालेले पाहायला मिळाले, अशी दर्पोक्ती कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केली होती. त्यावर भारताने कॅनडाला चोख प्रत्युत्तर दिले.

भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, कॅनडाने दहशतवादी, भारतविरोधी प्रवृत्तींना आश्रय देऊ नये, अशी भारताची ठाम भूमिका आहे. या मुख्य मुद्द्याबद्दल कॅनडाने बोलण्याची गरज आहे. ट्रुडो यांनी केलेल्या वक्तव्यावर बागची यांनी त्यांचे नाव न घेता ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

टॅग्स :Canadaकॅनडा