शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मैला उचलणाऱ्यांचे गुदमरून मृत्यू अमानवीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 06:05 IST

देशात कायद्याने अस्पृश्यतेचे निर्मूलन झाले असले तरी प्रत्यक्षात उच्चाटन झाले आहे का, असा उद्विग्न सवाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केला आणि यावर सर्वांनीच गांभीर्याने आत्मचिंतन करावे, असे प्रतिपादन केले.

नवी दिल्ली : देशात कायद्याने अस्पृश्यतेचे निर्मूलन झाले असले तरी प्रत्यक्षात उच्चाटन झाले आहे का, असा उद्विग्न सवाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केला आणि यावर सर्वांनीच गांभीर्याने आत्मचिंतन करावे, असे प्रतिपादन केले.अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) गुन्हा नोंदविणे, अटक व जामिनासंबंधीच्या जाचक तरतुदी शिथिल करणाºया निकालाच्या फेरविचारासाठी केंद्राच्या याचिकेवर सुनावणीनंतर न्या. अरुण मिश्रा, न्या. एम. आर. शहा व न्या. भूषण गवई यांच्या पीठाने निर्णय राखून ठेवला. सर्व पक्षकारांना लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितले.सुनावणीत हाताने मैला उचलणाºया सफाई कामगारांना अमानवीय स्थितीत जीव धोक्यात घालून काम करावे लागत असल्याबद्दल सरकारला धारेवर धरून अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणूगोपाल यांना न्या. मिश्रा म्हणाले की, सुरक्षेसाठी तोंडाला मास्क न लावता सफाई कामगार गॅस चेंबरमध्ये (मॅनहोल) उतरल्याचे जगात पाहायला मिळणार नाही. तुम्ही त्यांना मास्क व सुरक्षा साधने का देत नाही? कोणालाही अशी वागणूक दिली जाऊ शकत नाही. मास्क व आॅक्सिजन सिलिंडरविना गॅस चेंबरमध्ये उतरणाºया कामगारांचा गुदमरून मृत्यू ही अमानवीय स्थिती आहे.न्यायमूर्तींशी सहमती दर्शवून वेणूगोपाल म्हणाले, हा विषय मॅनहोलमध्ये मृत्यू पावणाºया सफाई कामगारांपुरता मर्यादित नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेही लोकांना प्राण गमवावे लागतात. न्यायदंडाधिकाऱ्यांकडेही अशी प्रकरणे दाखल करता येतात. पण अशी एकही केस दाखल केल्याचे दिसत नाही. न्या. मिश्रा म्हणाले की, तुम्ही म्हणता तेही बरोबर असले तरी ती सबब नाही. सर्व माणसे समान असल्याने सर्वांना समान संधी द्यायला हव्यात. समान संधी तर सोडाच, पण त्यांना अंग धुण्याचीही सोयही देत नाही.>पुढील आठवड्यात सुनावणीन्यायालयाच्या या निकालानंतर देशभर मोठा गदारोळ झाला होता व मागासवर्गीय संघटनांनी आंदोलन केले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हा निकाल निष्प्रभ करणारा कायदा केला. या दुरुस्तीस आव्हान देणाºया याचिकांवर पुढील आठवड्यात सुनावणी होईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय