शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:25 IST

Uttar Pradesh News: गेल्या काही काळामध्ये लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र अशा शस्त्रक्रिया कधीकधी जीवावरही बेतू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  

गेल्या काही काळामध्ये लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र अशा शस्त्रक्रिया कधीकधी जीवावरही बेतू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  लठ्ठपणा कमी करण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर मेरठमधील एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या महिलेने एका खाजगी रुग्णालयातून लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेतली होती. शस्त्रक्रिया केली तेव्हा या महिलेचं वजन १२३ किलो होतं. या शस्त्रक्रियेनंतर २४ तासांत तब्बल ३० किलो एवढं कमी होईल, अशी हमी डॉक्टरांनी दिली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर या महिलेचा मृत्यू झाला.

शस्त्रक्रियेदरम्यान, चूक झाल्याने महिलेच्या पोटामध्ये स्त्राव झाला. त्यामुळे संसर्ग होऊन महिलेचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येत. आहे. बेरियाट्रिक सर्जरी ही लठ्ठपणामुळे त्रस्त अशलेल्या लोकांसाठी पर्याय मानला जातो. मात्र यामध्ये खूप गुंतागुंत आणि अनेक धोकेही असतात.

वजन कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेला बेरियाट्रिक सर्जरी असं म्हणतात. जेव्हा लठ्ठपणा हा जीवघेणा ठरण्याची शक्यता असते. व्यायाम आणि डायएटिंग यांच्या माध्यमातून तो कमी होण्याची शक्यता नसते तेव्हा ही शस्त्रक्रिया केली जाते. मात्र ही शस्त्रक्रिया सर्वांनाच करता येत नाही. त्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार तंदुरुस्त असणं आवश्यक असतं.    

टॅग्स :Healthआरोग्यUttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटल