शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

महात्मा गांधी भारतरत्न वा अन्य किताबांपेक्षा खूप मोठे - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 05:28 IST

मात्र सरकारला आम्ही निर्देश देऊ शकत नाही

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारतरत्न वा अन्य कोणत्याही किताबापेक्षा खूप मोठे आहेत. त्यांना अशा कोणत्याही औपचारिक मान्यतेची आवश्यकता नाही, असे सांगून गांधीजींना भारतरत्न किताब देण्यास केंद्र सरकारला आदेश द्यावेत, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

महात्मा गांधी हे सर्वांसाठी राष्ट्रपिता आहेत आणि सर्वांना त्यांच्याविषयी कमालीचा आदर आहे. भारतरत्न वा अन्य कोणत्याही औपचारिक किताब वा पुरस्कारापेक्षा त्यांची उंची खूपच मोठी आहे. शिवाय त्यांना भारतरत्न हा किताब द्यावा, अशा सूचना आम्ही सरकारला देऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. भूषण गवई व न्या. सूर्य कांत यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

अनिल दत्त शर्मा यांनी महात्मा गांधी यांना भारतरत्न किताबाने भूषविण्यात यावे, अशी याचिका केली होती. ती सुनावणीला आली, तेव्हा सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले की, महात्मा गांधी यांना भारतरत्न देण्यासाठीच्या तुमच्या भावना आम्ही भावना समजू शकतो. महात्मा गांधी यांना भारतरत्न द्यावे, अशी विनंती तुम्ही केंद्र सरकारला करू शकता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMahatma Gandhiमहात्मा गांधी