शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

काँग्रेस व राजद यांची महाआघाडी फुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 06:04 IST

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व ४० जागांवर आमचे उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी केली आहे.

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये दोन पोटनिवडणुकांच्या प्रचाराच्या काळातच राष्ट्रीय जनता दलकाँग्रेस यांची महाआघाडी पूर्णपणे संपुष्टात आली आहे. हे दोन्ही पक्ष वेगळे झाले असून, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व ४० जागांवर आमचे उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी केली आहे.महाआघाडी फुटण्यास राजदच जबाबदार असल्याचा आरोपही दास यांनी केला. ते म्हणाले की, ज्या दोन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत, त्यापैकी कुशेश्वरस्थान हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे राजदने ती जागा सोडावी, अशी विनंती आम्ही केली. पण राजदने ती अमान्य केल्याने आणि  दोन्ही जागांवर  उमेदवार उभे केल्याने आम्हालाही तसाच निर्णय घ्यावा लागला. 

टॅग्स :congressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल