शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

आत्मनिर्भर भारतासाठी खासगी क्षेत्राला सरकारांनी द्यावा पाठिंबा- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 06:53 IST

पंतप्रधान मोदी; केंद्र, राज्यांतील सहकार्य वाढवा

नवी दिल्ली : भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी विविध सरकारांनी खासगी क्षेत्राला आणखी भक्कम पाठबळ दिले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. कोरोना साथीचे तडाखे बसलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र व राज्यांतील सहकार्य आणखी वाढले पाहिजे, असेही ते म्हणाले.

निती आयोगाच्या सहाव्या बैठकीत शनिवारी मोदी यांनी सांगितले की, खासगी क्षेत्र आणखी वाढण्यासाठी विविध सरकारांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी खासगी क्षेत्राला भक्कम पाठिंबा द्यावा. कोरोना साथीचा सामना करण्यासाठी राज्ये व केंद्र सरकारने खांद्याला खांदा लावून काम केले. या लढ्यात भारताला यश मिळाले असून, आपल्या देशाची चांगली प्रतिमा जगभरात निर्माण झाली आहे.

निती आयोगाच्या बैठकीला पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गैरहजर होत्या. निती आयोगाच्या बैठकांतून काहीही निष्पन्न होत नव्हते. केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेले जम्मू-काश्मीर, लडाखचे प्रतिनिधी प्रथमच निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित होते.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारत