शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

सरकार-दारू माफियांचे संगनमत अलिगढ दारूकांडास जबाबदार - प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 06:42 IST

Priyanka Gandhi : अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. हीच दारू प्राशन करणाऱ्या ५० लोकांच्या शवविच्छेदनचा अहवाल यायचा बाकी असून, मृतांचा आकडा शंभरपर्यंत जाऊ शकतो.

नवी दिल्ली :अलिगढ दारूकांडाला योगी आदित्यनाथ सरकार आणि दारू माफियांदरम्यानचे संगनमत जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस आणि काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी केला आहे.अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. हीच दारू प्राशन करणाऱ्या ५० लोकांच्या शवविच्छेदनचा अहवाल यायचा बाकी असून, मृतांचा आकडा शंभरपर्यंत जाऊ शकतो.फेसबुकवरील पोस्टमध्ये प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, सरकार आणि दारू माफियांच्या संगनमतामुळे अलिगढमध्ये ही शोकांतिका घडली. उत्तर प्रदेशात ऑक्सिजन आणि औषधी उपलब्ध होत नव्हती. कामधंदे बंद होते. परंतु, प्रशासन आणि दारू माफियांच्या साटेलोट्यामुळे राज्यांत व्यवसायाची भरभराट होत होती.उत्तर प्रदेश काँग्रेसमधील माझ्या सहकाऱ्यांनी या भीषण घटनेविरुद्ध आवाज उठवून या घटनेस जबाबदार असलेल्या सरकारमध्ये बसलेल्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली.दरम्यान, त्यांनी आग्रा रुग्णालयातील ऑक्सिजनच्या मॉक ड्रीलदरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्ला केला. या प्रकरणाचे तथ्य समोर आणून सरकार दोषींना शिक्षा करणार का? असा सवाल त्यांनी ट्विटवर केला आहे

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश