शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

रहस्यमयी बियाणांमुळे भारतात खळबळ , तस्करीबाबत सरकारने जारी केला रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 03:45 IST

अशा प्रकारची रहस्यमयी बियाणे पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषीविषयक तस्करीमुळे राष्टÑीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या कृषी उत्पादनाला धोका ठरणाऱ्या रहस्यमय बियाणांबद्दल भारतासह जगभरातील शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये अशी बियाणे जहाजांद्वारे पोहोचवली जात असून, त्याबाबत सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे याबाबत इशारा जारी करण्यात आला आहे. कृषी मंत्रालयाचे उपायुक्त (गुणवत्ता नियंत्रक) डॉ. दिलीपकुमार श्रीवास्तव यांच्या सहीनिशी जारी झालेल्या पत्रात म्हटले आहे की, अशा प्रकारची रहस्यमयी बियाणे पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषीविषयक तस्करीमुळे राष्टÑीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी अशा बियांबाबत सतर्क राहायला हवे. अशा प्रकारच्या बियाणांमधून विविध रोग पसरवण्याचाही कट असू शकतो.‘लोकमत’ने डॉ. श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेश, कृषी विद्यापीठे, संघटना, संबंधित यंत्रणा, आयसीएआर व बियाणे महामंडळांना याबाबत सतर्क करण्यात आले असल्याचे सांगितले. अशा बिया देशातील जैैवविविधतेला धोका ठरू शकतात, असेही सांगण्यात आले आहे.भारताच्या कृषी खात्याने ६ आॅगस्ट रोजी जारी केलेल्या या इशाºयाने खळबळ उडवून दिली आहे.पार्सलमधून बियाअमेरिका, ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड, जपान व काही युरोपियन देशांमध्ये अशा प्रकारच्या बिया मोठ्या प्रमाणावर जहाजे/पार्सलमधून पोहोचल्या आहेत. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.स्वीत्झर्लंडस्थित आंतरराष्टÑीय बियाणे फेडरेशनने म्हटले आहे की, भारत जागतिक करारात सहभागी असल्यामुळे भारतालाही याबाबत सतर्क करण्यात येत आहे. अशा प्रकारचे पार्सल किंवा जहाजाद्वारे येणाºया बिया देशातील प्रवेशाआधीच रोखाव्यात.च्अमेरिकेच्या कृषी खात्याने या प्रकाराला कृषी तस्करी म्हटले आहे.

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय