शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

रहस्यमयी बियाणांमुळे भारतात खळबळ , तस्करीबाबत सरकारने जारी केला रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 03:45 IST

अशा प्रकारची रहस्यमयी बियाणे पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषीविषयक तस्करीमुळे राष्टÑीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या कृषी उत्पादनाला धोका ठरणाऱ्या रहस्यमय बियाणांबद्दल भारतासह जगभरातील शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये अशी बियाणे जहाजांद्वारे पोहोचवली जात असून, त्याबाबत सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे याबाबत इशारा जारी करण्यात आला आहे. कृषी मंत्रालयाचे उपायुक्त (गुणवत्ता नियंत्रक) डॉ. दिलीपकुमार श्रीवास्तव यांच्या सहीनिशी जारी झालेल्या पत्रात म्हटले आहे की, अशा प्रकारची रहस्यमयी बियाणे पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषीविषयक तस्करीमुळे राष्टÑीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी अशा बियांबाबत सतर्क राहायला हवे. अशा प्रकारच्या बियाणांमधून विविध रोग पसरवण्याचाही कट असू शकतो.‘लोकमत’ने डॉ. श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेश, कृषी विद्यापीठे, संघटना, संबंधित यंत्रणा, आयसीएआर व बियाणे महामंडळांना याबाबत सतर्क करण्यात आले असल्याचे सांगितले. अशा बिया देशातील जैैवविविधतेला धोका ठरू शकतात, असेही सांगण्यात आले आहे.भारताच्या कृषी खात्याने ६ आॅगस्ट रोजी जारी केलेल्या या इशाºयाने खळबळ उडवून दिली आहे.पार्सलमधून बियाअमेरिका, ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड, जपान व काही युरोपियन देशांमध्ये अशा प्रकारच्या बिया मोठ्या प्रमाणावर जहाजे/पार्सलमधून पोहोचल्या आहेत. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.स्वीत्झर्लंडस्थित आंतरराष्टÑीय बियाणे फेडरेशनने म्हटले आहे की, भारत जागतिक करारात सहभागी असल्यामुळे भारतालाही याबाबत सतर्क करण्यात येत आहे. अशा प्रकारचे पार्सल किंवा जहाजाद्वारे येणाºया बिया देशातील प्रवेशाआधीच रोखाव्यात.च्अमेरिकेच्या कृषी खात्याने या प्रकाराला कृषी तस्करी म्हटले आहे.

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय