शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

अच्छे, नव्हे कठीण दिवस येणार

By admin | Updated: August 22, 2014 01:53 IST

अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न सामान्यांना भेडसावत असतानाच आगामी काळात अच्छे नव्हे तर कठिण दिन येणार असल्याचा इशारा भारतीय रिझव्र्ह बँकेने दिला आहे.

मुंबई : अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न सामान्यांना भेडसावत असतानाच आगामी काळात अच्छे नव्हे तर कठिण दिन येणार असल्याचा इशारा भारतीय रिझव्र्ह बँकेने दिला आहे. रिझव्र्ह बँकेने गुरुवारी वार्षिक अहवाल मांडला असून, याद्वारे महागाईचा इशारा देण्यात आला आहे. तर चालू आर्थिक वर्षात विकासदर 5.5 टक्के असेल असा अंदाज दिला आहे. 
ऑगस्ट महिन्यात बँकेने पतधोरण सादर करताना महागाईचा इशारा दिला होता तसेच जानेवारी 2क्15 र्पयत 8 टक्के तर 2क्16 र्पयत 6 टक्के दरार्पयत महागाई नियंत्रणात आणणार असल्याचे सांगतिले होते. या अहवालाद्वारेही याचा पुनरूच्चर केला आहे. मंदीचा प्रभाव कमी झाला असला तरी, अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी आणखी कालावधी लागेल, असेही मत शिखर बँकेने व्यक्त केले आहे. देशात यंदा सरासरीपेक्षा कमी मान्सून झाल्याचा परिणाम महागाई आणखी भडकण्यात होत असल्याचा इशारा यापूर्वीच अनेक अर्थतज्ज्ञांनी दिला आहे, मात्र महागाई नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे बँकेने स्पष्ट केले 
आहे. 
जुलै महिन्यात किरकोळ महागाईच्या दरात जूनच्या 7.46 टक्क्यांच्या तुलनेत 7.96 टक्के इतकी वाढ झाली होती. याचा परिणाम म्हणजे, जूनमधील भाजीपाल्याच्या 16.48 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत जुलैमध्ये ही वाढ 22.48 टक्क्यांर्पयत वाढल्याचे दिसून आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये कपात होताना आणि प्रामुख्याने डिङोलचा प्रती लिटर तोटा कमी होत असताना पुन्हा अन्य आर्थिक कारणांमुळे महागाई भडकण्याचे संकेत रिझव्र्ह बँकेनेच दिल्याने आगामी काळात असलेल्या सणासुदीच्या काळात खिशाला आणखी चाट बसणार आहे. 
दरम्यान, वार्षिक अहवालावेळी बँकेने ताळेबंदाची आकडेवारी देखील प्रसिद्ध केली आहे. यानुसार, बँकेच्या उत्पन्नात 13.1 टक्क्यांची घट दिसून आली असून ही घट 64 हजार 617 कोटी रुपयांची आहे. (प्रतिनिधी)
 
431 मार्च 2क्14 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रिझव्र्ह बँकेच्या तिजोरीत जमा, खर्च, नफा-तोटा पलिकडे जमा होणा:या अतिरिक्त संचितामध्ये 14.75 टक्क्यांची घट झाली आहे. सुमारे 52 हजार 769 कोटी रुपयांची ही घट असून प्रामुख्याने बॉन्डवरील व्याजापोटी हा पैसा खर्च झाल्याचे नमूद केले आहे. तर उर्वरित अतिरिक्त संचित रिझव्र्ह बँकेने केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा केले आहे. 
 
4मुंबई :  यंदा पाऊस काहीसा रुसला असला तरी  गेल्या महिनाभरात पावासाच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळे  कमी पावसाचा भारतीय अर्थव्यवस्था आणि शेती उत्पादनावर होणारा परिणाम  2क्क्9 च्या तुलनेत मर्यादित स्वरुपाचा असेल, असा दावा भारतीय रिझव्र्ह बँकेने 2क्13-14 च्या वार्षिक अहवालात केला आहे.
 
4मान्सूनच्या स्थितीत काहीशी उणीव जरूर जाणवेल; परंतु, याच अर्थव्यवस्थेवर फार परिणाम होणार नाही, असे बँकेने म्हटले आहे. उर्वरित काळात पाऊस कमी झाल्यास जलाशयातील पाणी पातळी घटेल; त्याचा वीज उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता बँकेने व्यक्त केली आहे.