शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गुडन्यूज : पगार, पेन्शन वाढणार; डीए झाला ५०%

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 06:11 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतची माहिती दिली.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात गुरुवारी ४ टक्के वाढ केली. त्यामुळे हा भत्ता ४६ टक्क्यांवरून ५० टक्के होईल. विशेष म्हणजे, १ जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, त्याचा १ कोटीपेक्षा अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतची माहिती दिली. याशिवाय प्रवास भत्ता, कॅन्टीन भत्ता आणि प्रतिनियुक्ती भत्त्यात २५ टक्के वाढ करण्यात आली. विविध श्रेणीतील घरभाडे भत्ता २७ टक्के, १९ टक्के आणि ९ टक्क्यांवरून वाढवून अनुक्रमे ३० टक्के, २० टक्के आणि १० टक्के करण्यात आला आहे. तसेच ग्रॅच्युईटी लाभात २५ टक्के वाढ करत त्याची कमाल मर्यादा २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्यात आली आहे.

‘उज्ज्वला’ सबसिडीला मुदतवाढउज्ज्वला योजनेत स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या ३०० रुपयांच्या सबसिडीला १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने यावेळी घेतला.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारीPensionनिवृत्ती वेतन