शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

डोंगर फोडून सोने काढले, गावकरी रातोरात श्रीमंत! बिहारमध्ये सोन्याच्या उत्खननासाठी राज्य सरकार परवानगी मागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 09:03 IST

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे सोने काढण्यास केव्हा सुरुवात होणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

एस. पी. सिन्हा

पाटणा : बिहारच्या जमुई जिल्ह्यात चक्क मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत हे सोने बाहेर काढले तर बिहारची भरभराट येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  अहवालानुसार, जमुई जिल्हा मुख्यालयापासून ४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या करमतियामध्ये संपूर्ण देशाच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी ४४ टक्के सोन्याचा साठा आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे सोने काढण्यास केव्हा सुरुवात होणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

पायाभूत सुविधांचाही विकास होणार

या सोन्याच्या उत्खननामुळे जमुई जागतिक स्तरावर प्रसिद्ध तर होईलच शिवाय यामुळे स्थानिक लोकांना रोजगारही मिळेल. याशिवाय पायाभूत सुविधांचाही विकासही होईल.

२०२२ मध्ये केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण पथकाच्या तपासणी अहवालानंतर सरकारी पातळीवर ही माहिती सार्वजनिक केली होती. यानंतर बिहार सरकारच्या तत्कालीन खाण मंत्र्यांनीही बिहार विधानसभा आणि परिषदेत ही माहिती दिली होती.

आदेशाची प्रतीक्षा...

सोन्याच्या साठ्याच्या उत्खननासाठी बिहार सरकारने परवानगी घेण्याचा विचार केला आहे. भूगर्भीय सर्वेक्षण विभागाचे संचालक रुपेश कुमार यांनी सांगितले की, येथील सोन्याच्या साठ्याच्या शोधाशी संबंधित अहवाल सादर केले आहेत.

आता या दिशेने पुढील कार्यवाहीसाठी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

येथे मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे १९८१ मध्ये प्रथम समोर आले.  त्यानंतर येथील गावकरी रातोरात श्रीमंत झाले. हे लोक डोंगर खोदून सोने काढायचे आणि विकायचे, असे सांगितले जात होते. त्यामुळे भारत सरकारने १९८२ मध्ये येथे उत्खननावर बंदी घातली.

टॅग्स :BiharबिहारGoldसोनंSilverचांदी