शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या, केंद्राची राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 06:54 IST

कोरोना लसीचा देशात तुटवडा निर्माण झाला असून, १५ मे नंतर लसींचा सर्वांना पुरेसा पुरवठा करण्यात येईल, असे उत्पादक कंपन्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली :  ज्यांना कोरोनाची दुसरी लस टोचून घ्यायची आहे, त्यांना प्राधान्याने लस द्या, अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. केंंद्राकडून पुरविण्यात येणाऱ्या लसींपैकी ७० टक्के लसी दुसऱ्यांदा लस घेणाऱ्यांना व ३० टक्के लसी पहिल्यांदा लस घेणाऱ्यांना दिल्या जाव्यात, असेही केंद्राने म्हटले आहे. (Give preference to second vaccinators, Centre's instructions to states)

कोरोना लसीचा देशात तुटवडा निर्माण झाला असून, १५ मे नंतर लसींचा सर्वांना पुरेसा पुरवठा करण्यात येईल, असे उत्पादक कंपन्यांनी म्हटले आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर  लसीकरणास अद्याप संपूर्ण क्षमतेने सुरुवात झालेली नाही. केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या व दिलेल्या मुदतीत लसीकरण पूर्ण करावे.

साखळी तोडण्यासाठी भारतात काही आठवड्यांचे लॉकडाऊन हवे - डॉ. अँथोनी फौसीभारतात दररोज चार लाखांहून अधिक कोरोनाचे दैनंदिन रुग्ण आढळत आहेत. देशावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतात काही आठवड्यांचा लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनातील प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथोनी फौसी यांनी दिला आहे. एका मुलाखतीत डॉ. फौसी यांनी भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कोरोनाचा विषाणू ‘हिट अँड रन’प्रमाणे वागत आहे. 

तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक-    भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. त्याबद्दल निश्चित अंदाज लावता येणार नाही. सध्याची दुसरी लाट कशा पद्धतीने हाताळतो, त्यावरही बरेच काही अवलंबून आहे. मात्र, व्यापक लसीकरण झाल्यास तिसरी लाट टाळता येणे शक्य आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार