शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

केंद्रात सत्ता द्या, ओबीसींची जातनिहाय जनगणना करू; काँगेस नेते राहुल गांधी यांनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 09:02 IST

मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील कालापिपल विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

भोपाळ : आपला पक्ष केंद्रात सत्तेवर आला तर देशातील इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जाईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे सांगितले. मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील कालापिपल विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

देशातील ओबीसींची नेमकी संख्या कोणालाच माहीत नाही. सत्तेवर येताच जातनिहाय जनगणना करणार आहोत, असे गांधी म्हणाले. कॅबिनेट सचिव व सचिवांसह केवळ ९० अधिकारी देश चालवत असल्याचा दावा त्यांनी केला. धोरणे व कायदे बनवण्यात भाजप खासदार व आमदारांची कोणतीही भूमिका नाही. निवडून आलेल्या भाजप सदस्यांऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व नोकरशहा कायदे बनवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. (वृत्तसंस्था)

मध्य प्रदेश देशातील भ्रष्टाचाराचे केंद्र

मध्य प्रदेश हे भ्रष्टाचाराचे केंद्र असल्याचे सांगून गांधी म्हणाले, व्यापमंसारख्या घोटाळ्यांनी राज्य हादरले आहे. एमबीबीएसच्या पदव्या विकल्या जात आहेत, परीक्षेचे पेपर फोडून विकले जात आहेत. महाकाल लोक कॉरिडॉरसह विविध बांधकामांत भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या १८ वर्षांत १८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस