शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

तिसरे मूल जन्माला घाला, ५१ हजार रुपये मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 09:50 IST

पूर्वीच्या तुलनेत आता कुटुंबात एकच मूल किंवा जास्तीत जास्त २ मुले ही संकल्पना आली आहे.

किशनगड (राजस्थान) : जे जोडपे तिसरे अपत्य जन्माला घालेल त्या जोडप्याला ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून समाजाच्या कार्यक्रमात त्यांचा गौरवही करण्यात येणार असल्याची घोषणा माहेश्वरी समाजाने केली आहे. राजस्थानमधील किशनगड येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.

अखिल भारतीय माहेश्वरी समाजाचे कार्यकारिणी सदस्य रमेश माहेश्वरी म्हणाले की, सर्वेक्षण केल्यानंतर सध्या समाजाची लोकसंख्या १५-१६ लाखांवरून आठ लाखांवर आली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे समाजाची लोकसंख्या पुन्हा एकदा वाढावी यासाठी बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पूर्वीच्या तुलनेत आता कुटुंबात एकच मूल किंवा जास्तीत जास्त २ मुले ही संकल्पना आली आहे. आधुनिक विचारसरणीमुळे आता पती-पत्नी दोघेही नोकरी करत असताना मोठे कुटुंब चालवणे शक्य होत नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Rajasthanराजस्थान