शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

मुलांपेक्षाही मुली हुश्शार; ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेला देशभरात उत्तम प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 06:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेला देशभरात उत्तम प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेला देशभरात उत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनेच्या यशाची आकडेवारी केवळ थक्क करणारी आहे, असा उल्लेख करीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा गाभा असलेल्या तीनपैकी ‘संवेदनशील सरकार आणि कनवाळू समाज’ या तिसऱ्या सूत्राची मांडणी केली.

‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेअंतर्गत देशभरात राबवण्यात आलेल्या योजनांमुळे शाळेत प्रवेश घेणाºया मुलींची टक्केवारी आता शाळेत प्रवेश घेणाºया मुलग्यांपेक्षाही जास्त असल्याचे सीतारामन यांनी सभागृहाला सांगितले. प्राथमिक स्तरावर शाळेत प्रवेश घेणाºया मुलींचे प्रमाण तब्बल ९४.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. याच वयोगटातले ८९.२८% मुले शाळेची पायरी चढतात.

माध्यमिक शाळेत प्रवेश घेणाºया मुलींची टक्केवारी ८१.३२ % आहे, त्या तुलनेत मुलांचे प्रमाण केवळ ७८% आहे. उच्च माध्यमिक स्तरापर्यंत ५९.७०% मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहातात, तर मुलग्यांच्या बाबतीत हेच प्रमाण काहीसे कमी म्हणजे ५७.५४ % आहे, असे सीतारामन म्हणाल्या.

देशात अल्पवयीन मुलींचे विवाह आणि अजान वयात त्यांना मातृत्वाला सामोरे जावे लागण्याचे प्रमाण आजही चिंताग्रस्ततेचेच आहे. याबाबतीत १९२९ चा संमतीवयाचा ‘शारदा कायदा’ आणि त्यानंतर विवाहाचे वय १८ वर्षांवर आणण्याच्या कायद्याचा सीतारामन यांनी उल्लेख केला. तरीही अठरा-वीस हे वय मातृत्वाची जबाबदारी पेलण्यासाठी शरीर सक्षम नसण्याचेच आहे. त्यामुळे माता-बाल कुपोषणाचे चक्र सुरू होते.

या प्रश्नावर तोडगा सुचवण्यासाठी एका विशेष कार्यगटाची नियुक्ती करण्यात येण्यात असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली. या समितीचा अहवाल सहा महिन्यांमध्ये अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील स्री-कल्याणाला प्राधान्य देणाºया अर्थसंकल्पाने शहरी, नोकरदार स्रियांच्या मागण्या धुडकावल्याचे दिसते. बहुचर्चित ‘निर्भया’ योजनेचा उल्लेखही यावर्षी झाला नाही.

टॅग्स :WomenमहिलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन