शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

प्रदूषणामुळे गंगा नदी जगात सर्वात संकटग्रस्त; रसायनयुक्तपाणी प्रक्रियेशिवाय थेट सोडले जाते पात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 02:44 IST

गेल्या निवडणुकीत भाजपाने गंगा नदीच्या स्वच्छतेचे आश्वासन दिले. आता २0१९च्या निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना गंगा स्वच्छ झालेली नाही.

नवी दिल्ली : गेल्या निवडणुकीत भाजपाने गंगा नदीच्या स्वच्छतेचे आश्वासन दिले. आता २0१९च्या निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना गंगा स्वच्छ झालेली नाही. वर्ल्डवाइड फंडच्या अहवालानुसार, गंगा ही जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक आहे.देशात २,0७१ किलोमीटर वाहणाऱ्या गंगेच्या पाण्यावर १0 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर शेती फुलते. मात्र, ऋषिकेशपासूनच गंगा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ती जिथून वाहते, तेथील बहुतांश लोक नदीकाठीच शौचास जातात. कानपूरपासून ४00 किमी. अंतरावर गंगा नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. गंगेच्या किनारी अनेक वीज प्रकल्प आहेत. त्यांचे रसायनयुक्त पाणी गंगेत सोडल्यामुळे प्रदूषणात भर पडते. अनेक कारखान्यांचे प्रदूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट गंगेतच सोडले जाते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमधून वाहणाºया गंगेची स्थिती या सर्व राज्यांत वाईटच आहे.पाण्यासाठी तिसरे महायुद्ध?यापुढे पाण्यासाठी देशात दंगली होतील, असा इशारा पाणीप्रश्नावर काम करणाºया तज्ज्ञांनी या आधीच दिला आहे, पण आता तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :riverनदी