शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणामुळे गंगा नदी जगात सर्वात संकटग्रस्त; रसायनयुक्तपाणी प्रक्रियेशिवाय थेट सोडले जाते पात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 02:44 IST

गेल्या निवडणुकीत भाजपाने गंगा नदीच्या स्वच्छतेचे आश्वासन दिले. आता २0१९च्या निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना गंगा स्वच्छ झालेली नाही.

नवी दिल्ली : गेल्या निवडणुकीत भाजपाने गंगा नदीच्या स्वच्छतेचे आश्वासन दिले. आता २0१९च्या निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना गंगा स्वच्छ झालेली नाही. वर्ल्डवाइड फंडच्या अहवालानुसार, गंगा ही जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक आहे.देशात २,0७१ किलोमीटर वाहणाऱ्या गंगेच्या पाण्यावर १0 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर शेती फुलते. मात्र, ऋषिकेशपासूनच गंगा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ती जिथून वाहते, तेथील बहुतांश लोक नदीकाठीच शौचास जातात. कानपूरपासून ४00 किमी. अंतरावर गंगा नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. गंगेच्या किनारी अनेक वीज प्रकल्प आहेत. त्यांचे रसायनयुक्त पाणी गंगेत सोडल्यामुळे प्रदूषणात भर पडते. अनेक कारखान्यांचे प्रदूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट गंगेतच सोडले जाते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमधून वाहणाºया गंगेची स्थिती या सर्व राज्यांत वाईटच आहे.पाण्यासाठी तिसरे महायुद्ध?यापुढे पाण्यासाठी देशात दंगली होतील, असा इशारा पाणीप्रश्नावर काम करणाºया तज्ज्ञांनी या आधीच दिला आहे, पण आता तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :riverनदी