शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

प्रदूषणामुळे गंगा नदी जगात सर्वात संकटग्रस्त; रसायनयुक्तपाणी प्रक्रियेशिवाय थेट सोडले जाते पात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 02:44 IST

गेल्या निवडणुकीत भाजपाने गंगा नदीच्या स्वच्छतेचे आश्वासन दिले. आता २0१९च्या निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना गंगा स्वच्छ झालेली नाही.

नवी दिल्ली : गेल्या निवडणुकीत भाजपाने गंगा नदीच्या स्वच्छतेचे आश्वासन दिले. आता २0१९च्या निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना गंगा स्वच्छ झालेली नाही. वर्ल्डवाइड फंडच्या अहवालानुसार, गंगा ही जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक आहे.देशात २,0७१ किलोमीटर वाहणाऱ्या गंगेच्या पाण्यावर १0 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर शेती फुलते. मात्र, ऋषिकेशपासूनच गंगा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ती जिथून वाहते, तेथील बहुतांश लोक नदीकाठीच शौचास जातात. कानपूरपासून ४00 किमी. अंतरावर गंगा नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. गंगेच्या किनारी अनेक वीज प्रकल्प आहेत. त्यांचे रसायनयुक्त पाणी गंगेत सोडल्यामुळे प्रदूषणात भर पडते. अनेक कारखान्यांचे प्रदूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट गंगेतच सोडले जाते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमधून वाहणाºया गंगेची स्थिती या सर्व राज्यांत वाईटच आहे.पाण्यासाठी तिसरे महायुद्ध?यापुढे पाण्यासाठी देशात दंगली होतील, असा इशारा पाणीप्रश्नावर काम करणाºया तज्ज्ञांनी या आधीच दिला आहे, पण आता तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :riverनदी