शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

G20 बैठकीपूर्वीच PM मोदींनी पाकिस्तान-चीनचे आक्षेप फेटाळले, एका वाक्यात सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 13:45 IST

मोदी म्हणाले, 2047पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल; भ्रष्टाचार, जातीयवाद, सांप्रदायिकतेला कसलंही स्थान नसेल...

भारताच्या जी-20 अध्यक्षतेचे अनेक सकारात्मक परिणाम आले आहेत. जगाचा जीडीपी-केंद्रित दृष्टिकोण, आता मानव-केंद्रित होताना दिसत आहे. यात भारत एक महत्वाची भूमिका पार पाडत आहे. 'सबका साथ, सबका विकास' विश्व कल्याणासाठीही एक मार्गदर्शक सिद्धांत ठरू शकतो. तसेच, आपला देश 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल. भ्रष्टाचार, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला आपल्या राष्ट्रीय जीवनात कसल्याही प्रकारचे स्थान नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे येणाऱ्या 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 सम्मेलन होत आहे. यापूर्वी ते पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

भ्रष्टाचार, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला कसल्याही प्रकारचे स्थान नसेल - पंतप्रधान मोदी म्हणाले, 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल. भ्रष्टाचार, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला आपल्या राष्ट्रीय जीवनात कसल्याही प्रकारचे स्थान नसेल. जगाने जी-20 मध्ये आपले शब्द आणि दृष्टिकोण केवळ विचारांच्या स्वरुपातच नाही, तर भविष्यातील एक रोडमॅपच्या स्वरुपातही बघितले आहेत. भारताकडे प्रदीर्घकाळ एक अब्ज उपाशी पोट असलेला देश म्हणून बघितले जात होते. मात्र आता आपल्या देशाकडे एक अब्ज महत्वाकांक्षी डोकी आणि दोन अब्ज कुशल हात असलेला देश म्हणून पाहिले जात आहे.

पाकिस्तान आणि चीनचे आक्षेप फेटाळले -पंतप्रधान मोदी म्हणाले, आज भारती नागरिकांकडे विकासाची पायाभरणी करण्याची एक मोठी संधी आहे. जी पुढील एक हजार वर्षांपर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहील. दहा वर्षांपेक्षाही कमी काळात पाच स्थानांनी झेप घेण्याच्या कामगिरीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, याणाऱ्या काळात भारत जगातील जगातील टॉप तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशात जी-20 च्या बैठका आयोजित केल्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि चीनचा आक्षेप फेटाळून लावत भारताच्या प्रत्येक भागात बैठक आयोजित होणे 'स्वाभाविक' आहे, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाchinaचीनPakistanपाकिस्तान