शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शेतकरी रस्त्यांवरून थेट रुळांवर, ऊसाच्या हमीभावाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 05:42 IST

हमीभावासाठी ठिय्या मारल्याने अनेक रेल्वे गाड्या विस्कळीत

चंडीगड : उसाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची निदर्शने सुरूच आहेत. तीन दिवसांपासून महामार्ग रोखून धरलेल्या शेतकऱ्यांनी आता जालंधरमध्ये रेल्वे रुळावरही ठिय्या मारला आहे. बुधवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांची बैठक होऊ न शकल्याने गुरुवारी शेतकऱ्यांनी हा पवित्रा घेतला. मोठ्या संख्येने तैनात पोलिस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दररोज १२० गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. आज आंदोलनापूर्वी ४० गाड्या रवाना झाल्या होत्या, मात्र नंतर ८० गाड्यांवर परिणाम झाला आहे. या ८० गाड्या वळवण्याचा रेल्वेचा विचार आहे. आंदोलन सुरू होताच शताब्दी एक्स्प्रेस कपूरथला जिल्ह्यातील फगवाडा येथे थांबवण्यात आली.  

दिल्ली-जम्मू महामार्ग तीन दिवस पूर्णपणे बंदnजालंधरमधील धन्नो वाली फाटकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर तीन दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे दिल्ली-जम्मू महामार्ग पूर्णपणे बंद आहे. nराष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी तंबू ठोकला असून, बाजूची सर्व्हिस लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. nआता त्यांनी लुधियानाच्या धन्नो वाली फाटकाजवळ रेल्वे रुळावर ठाण मांडले आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन