शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाविद्यालयांत विनामूल्य प्रवेश तर दहावी उत्तीर्ण झाल्यास मिळतील २० हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 05:52 IST

दहावी उत्तीर्ण झाल्यास मिळतील २० हजार

गुवाहाटी : आसाम सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली असून त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांवरील आर्थिक ओझे हलके होईल. राज्यात विद्यमान शैक्षणिक वर्षात वर्ग बारावी ते पदव्युत्तरपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांत प्रवेश विनामू्ल्य असेल. विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांसह तंत्रज्ञान संस्थांमध्येही हा प्रवेश विनामूल्य असेल. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुल्क (अ‍ॅडमिशन फी) द्यावे लागणार नाही.

राज्याचे शिक्षण मंत्री हिमंत बिस्वा यांनी रविवारी ही घोषणा येथे केली व कोणतेही महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून प्रवेशशुल्क घेणार नसल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बिस्वा यांनी अनेक घोषणा केल्या. सरकार वसतिगृहांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार रूपये व पुस्तकांसाठी एक हजार रूपये मावेजा देईल. हिमंत बिस्वा म्हणाले, आधी सरकार ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दोन लाख रूपयांपेक्षा कमी होते त्यांना विनामू्ल्य प्रवेश देत होते. परंतु, आता राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला महाविद्यालयांत विनामूल्य प्रवेश मिळेल. या शिवाय यावर्षी दहावी उत्तीर्ण होणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला २०-२० हजार रूपये दिले जातील.

टॅग्स :ssc examदहावीcollegeमहाविद्यालय