शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी नदीत उडी अन्...; एकाला वाचवताना ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 12:38 IST

परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी नदीवर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना घडली.

परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी नदीवर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना घडली. येथे चार मुलांनी शाळेजवळील नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना कर्नाटकातील मंगळुरू परिसरात घडली. विशेष बाब म्हणजे अनेक दिवसांनंतर ही बाब उघडकीस आली. स्थानिक पोलिसांनी पाण्यावर तरंगत असलेले मृतदेह ताब्यात घेतले आहेत. 

मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली असून यशवित चंद्रकांत, निरूप, अनवित आणि राघवेंद्र अशी त्यांची नावं आहेत. या सर्वांचं वय १५ ते १६ वर्ष आहे. स्थानिक सुरतकल पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती. मृत विद्यार्थी एसएसएलसीची प्राथमिक परीक्षा दिल्यापासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. 

एकाला वाचवताना चौघांचा मृत्यू परीक्षा संपल्यानंतर हे विद्यार्थी परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी नदीत पोहायला गेले होते, मात्र ते सर्वजण नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना असा संशय आहे की, विद्यार्थ्यांनी पोहण्यासाठी नदी गाठली पण आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. एका विद्यार्थ्याचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, तर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य तीन जणही बुडाले असावेत, अशा संशय पोलिसांनी व्यक्त केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी सुरतकल येथील खासगी शाळेत शिकत होते. परीक्षा देऊन शाळेच्या आवारातून बाहेर पडलेले हे चार विद्यार्थी आपापल्या घरी न परतल्याने त्यांच्या चिंतेत असलेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यानंतर शोध सुरू असताना हेलियांगडीजवळील नदीत चार विद्यार्थ्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकDeathमृत्यूSchoolशाळा