शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

शाळेत शिक्षक ओरडले म्हणून चार विद्यार्थीनींनी आत्महत्या करुन संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 11:14 IST

शाळेत शिक्षकांकडून या मुलींना जबरदस्त ओरडा पडला होता. शाळेत येताना सोबत पालकांना घेऊन यायला सांगितले होते.

ठळक मुद्देशाळेत शिक्षकांकडून या मुलींना जबरदस्त ओरडा पडला होता.

वेल्लोर - शाळेत शिक्षक ओरडले म्हणून चार विद्यार्थीनींनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी  ही धक्कादायक घटना घडली. या विद्यार्थीनी सरकारी उच्च माध्यमिक शाळेत शिकत होत्या. तीन विद्यार्थींनींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. 

गावातून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चौथ्या विद्यार्थीनीचा शोध सुरु होता. रेवती, संकार आणि दीपा अशी मृत विद्यार्थीनींची नाव आहेत. मनिषाचा मृतदेह सापडला नव्हता. वल्लोर जिल्ह्यातील आराकोनम येथील पानापक्कम येथील सरकारी शाळेत या मुली शिकत होत्या. 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. शाळेत शिक्षकांकडून या मुलींना जबरदस्त ओरडा पडला होता. शाळेत येताना सोबत पालकांना घेऊन यायला सांगितले होते. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे असा पोलिसांनी प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. 

टॅग्स :Deathमृत्यू