शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हजारो मधमाशांचा हल्ला; एकाच कुटुंबातील महिलेसह 3 मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 20:04 IST

या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Bees Attack : झारखंडच्या रांचीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तुपुदन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये एक महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. ही घटना 21 सप्टेंबर रोजी घडल्याची माहिती आहे.

पीडितेचा पती सुनील बरला यांनी सांगितले की, त्याची पत्नी आपल्या मुलांसह तिच्या माहेरी गेली होती. त्यादरम्यान ही घटना घडली. महिला खुंटी जिल्ह्यातील कारा ब्लॉकची रहिवासी होती. तुपुदन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरदग गडा टोली परिसरात असलेल्या तिच्या माहेरी ही घटना घडली. शनिवारी चौघे आंघोळीसाठी विहिरीवर गेले होते. यादरम्यान, अचानक मधमाशांच्या थव्याने त्यांच्यावर हल्ला केला.. 

मधमाश्या येताच लोकांमध्ये घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. मात्र महिला आणि तिची मुले यात अडकली. त्यांच्यावर हजारो मधमाश्यांनी हल्ला केला. यावेळी चौघांनी विहिरीत उडी मारली. गावातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Jharkhandझारखंड