शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

फक्त 100 रुपयांत वाचवा हजारो रुपयांचं चलन, 15 दिवसांचा मिळतो अवधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 17:11 IST

जर आपल्याला ई-चलन पाठवलं असल्यात आता घाबरण्याची गरज नाही.

नवी दिल्लीः जर आपल्याला ई-चलन पाठवलं असल्यास आता घाबरण्याची गरज नाही. खरं तर नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास 10 टक्के जास्त दंड आकारला जात आहे. त्यामुळे मोठ्या रकमेचं चलन आपल्याकडून वसूल केलं जातं. परंतु एवढं मोठं चलन पाठवल्यानंतर वाहन चालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त 100 रुपयांमध्ये एवढ्या जास्त रकमेचं चलन आपण वाचवू शकतो. परंतु त्यासाठी ई-चलन पाठवल्यानंतर ते तात्काळ भरू नये. चलन पाठवल्यास घाबरू नकाखरं तर अनेक राज्यात नवे वाहतुकीचे नियम लागू झाल्यापासून ट्रॅफिक पोलिसांकडून आतापर्यंत दंडाच्या स्वरूपात लोकांकडून 1.41 लाख रुपयांचा चलन फाडण्यात आलं आहे. अशातच तुमच्याकडून चलन वसूल करण्याचं ठरवल्यास अजिबात घाबरू नका. पहिल्यांदा आपण वाहतुकीचा कोणता नियम मोडल्याचा आरोप लावण्यात आला आहे ते माहिती करून घ्या, त्यानंतर पुढची कारवाई करा.कोर्टात चलन भरण्याचा आहे पर्यायविशेष म्हणजे आपण न्यायालयात जाऊनही चलन भरू शकता. म्हणजेच ट्रॅफिक पोलिसांकडेच चलन भरण्याची आवश्यकता नाही. फक्त 100 रुपयांमध्ये भारी भक्कम चलन भरण्यापासून आपला बचाव होऊ शकतो. 100 रुपयांत कसा वाचणार चलनजर वाहन चालवत असताना गाडीचं एखादं कागदपत्र नसल्यास मोठ्या रकमेचं चलन फाडलं जातं. खरं तर गडबडीत बऱ्याचदा आपण गाडीची कागदपत्र घरीच विसरतो. ज्यात ड्रायव्हिंग लायसन्सबरोबर गाडीचं नोंदणी पत्र आणि पीयूसी असते. अशाच वेळी जर आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यास मोठं चलन फाडलं जाऊ शकते. पोलिसांनी चलन फाडलं असलं तरी घाबरून जाण्याची गरज नाही. चलनची रक्कम तात्काळ भरू नका. खरं तर अशा वेळी आपल्याकडे 15 दिवसांचा अवधी असतो. जिथे आपण कोर्टात जाऊन गाडीचे कागदपत्र दाखवू शकता. त्यामुळे हजारो रुपयांचं फाडलेल्या चलनऐवजी 100 रुपये भरून आपण दंडापासून वाचू शकता. यात इन्शुरन्स पेपर्स, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि पीयूसीचा समावेश आहे. चुकी असल्यास माफ होणार नाही चलनचलन फाडण्यापूर्वीच गाडीचे पेपर तयार असल्यास चलन माफ होऊ शकते. जर आपल्याकडे इन्शुरन्स पेपर्स नसल्यास 15 दिवसात आपण कोर्टात चलन भरू शकता. परंतु तर इन्शुरन्स रिन्यू केलेलं नसल्यास आपल्याला चलनच्या स्वरूपात केलेला दंड भरावा लागणार आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस