शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खोकल्याचे औषध घेतल्याने पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 05:52 IST

Gujarat News: गुजरातच्या खेडा जिल्ह्यामध्ये मिथाईल अल्कोहोलचा अंश असलेले आयुर्वेदिक कफ सिरफ घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला, असा पोलिसांना संशय आहे. त्या कफ सिरपची विक्री करणाऱ्या दुकानदारासह तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

नडियाद - गुजरातच्या खेडा जिल्ह्यामध्ये मिथाईल अल्कोहोलचा अंश असलेले आयुर्वेदिक कफ सिरफ घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला, असा पोलिसांना संशय आहे. त्या कफ सिरपची विक्री करणाऱ्या दुकानदारासह तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

नडियाद येथील बिलोदरा या गावातील एका औषधाच्या दुकानातून कालमेघासव-आसवअरिष्ट या नावाचे आयुर्वेदिक कफ सिरप किमान ५० जणांना विकण्यात आले आहे. हे सिरप घेतलेल्या गावकऱ्यांच्या रक्ताचा नमुना तपासण्यात आला. या कफ सिरपमध्ये मिथाईल अल्कोहोल असल्याचे या नमुन्याच्या तपासणीत आढळून आले. ही माहिती खेडाचे पोलिस अधीक्षक राजेश गाढिया यांनी दिली. हे कफ सिरप घेतलेल्यांपैकी पाच जणांचा गेल्या दोन दिवसात मृत्यू झाला आहे. तसेच आणखी दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिथाईल अल्कोहोल हे विषारी द्रव्य असून, ते मिसळलेले कफ सिरप प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

काही लोक नशा येण्यासाठीही कफ सिरपचा वापर करतात. त्यामुळे गुजरातमधील घटनेचा तपास करताना पोलीस त्याही शक्यतेचा शोध घेणार आहेत. गुजरातमधील बिलोदरा, बागडू या दोन गावांत मिळून दोन दिवसांत पाच जणांचा कफ सिरप प्यायल्यामुळे मृत्यू झाला असे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :GujaratगुजरातDeathमृत्यू