शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

दिल्ली विद्यापीठात पहिला दिवस गैरसोयीचा; ओबीसी प्रमाणपत्र हवे चालू आर्थिक वर्षाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 2:31 AM

वेगवेगळ्या महाविद्यालयांनी ओबीसीच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला. कारण त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र मागील वर्षाचे आहे

एस. के. गुप्तानवी दिल्ली : दिल्लीविद्यापीठात प्रवेशाच्या पहिल्या दिवशी ८० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी असे होते की, त्यांचा पहिल्या प्रवेश कटऑफमध्ये नंबर येऊनही प्रवेश झाला नाही. या विद्यार्थ्यांचे गुण ९३ ते १०० दरम्यान आहेत. विद्यार्थी सकाळी नऊपासूनच दस्तावेज स्कॅन करून संगणकावर ते अपलोड करू लागले आणि सायंकाळी उशिरापर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल याची वाट पाहात संगणकासमोर बसून राहिले. ज्यांना उत्तर मिळाले ते आनंदी होते.

विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमिक परिषदेचे सदस्य डॉ. सुधांशु कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, वेगवेगळ्या महाविद्यालयांनी ओबीसीच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला. कारण त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र मागील वर्षाचे आहे, चालू आर्थिक वर्षाचे नाही. मिरांडा महाविद्यालयात बीकॉमसाठी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीने म्हटले की, मी सकाळपासून संगणकासमोर बसून आहे. दुपारी तीनपर्यंत मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे उत्तर मिळाले नाही.

डॉ. सुधांशु म्हणाले की, ‘‘गेल्या वर्षीपर्यंत ऑफलाइन दस्तावेजांचे सत्यापन केले जात असताना जर कोणत्याही विद्यार्थ्याचे ओबीसी प्रमाणपत्र गेल्या वर्षीचे असेल तर त्याला चालू आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र आणण्यासाठी काही वेळ देऊन तात्पुरता प्रवेश दिला जात होता. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून न घेता त्यांचा अर्ज नाकारणे योग्य नाही. मी विद्यापीठाच्या प्रशासनालाही याबाबत पत्र लिहिले आहे.’’ई मेल करावाविद्यापीठाने शनिवारी रात्री पहिला प्रवेश कटऑफ जारी केला. पहिल्या कटऑफमध्ये येणाºया विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशासाठी आॅनलाइन दस्तावेज व १६ ऑक्टोबरपर्यंतफी जमा करावी. आॅनलाईन डॉक्युमेंटच्या सत्यापनाला थोडा वेळ लागेल. काही तक्रार असेल तर त्यांनी डीन स्टुडंट वेल्फेअर कार्यालयाला ई-मेल करावा. - प्रो. राजीव गुप्ता, डीन स्टुडंट वेल्फेअर, दिल्ली विद्यापीठ

टॅग्स :delhiदिल्लीuniversityविद्यापीठ