शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

'द बर्निंग ट्रेन', धावत्या प्रवासी ट्रेनला लागली आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 17:38 IST

आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली.

मोतिहारी: बिहारच्या मोतिहारीमध्ये रविवारी एका पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली आहे. इंजिनला आग लागली, तेव्हा ट्रेनमध्ये प्रवासी होते, पण सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. सकाळी 6.10 वाजता रक्सौलहून नरकटियागंजला जाणाऱ्या ट्रेनसोबत ही घटना घडली. 

सुदैवाने सर्वजण सुखरुपआग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली. यादरम्यान प्रवाशांनीही रेल्वेतून उड्या मारून पळ काढण्यास सुरुवात केली. ट्रेनजवळ उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनीही बोगीत पोहोचून लोकांना खाली उतरवले. यानंतर इंजिनला जोडलेल्या बोगी वेगळ्या करण्यात आल्या. आता या बोगींना दुसरे इंजिन जोडून नरकटियागंजपर्यंत नेण्यात आले. प्रवासीही पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रेन दररोज पहाटे 5:30 वाजता निघते05541 पॅसेंजर ट्रेन रक्सौल जंक्शन येथून दररोज पहाटे 5.30 वाजता सुटते. दरम्यान, रविवारी ट्रेन रक्सौलमधील भेलाहीच्या पुल क्रमांक 39 जवळ आली असता इंजिनला अचानक आग लागली. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी धूर पाहिल्यानंतर रेल्वेच्या इंजिनला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली, यावेळी जवानांच्या हुशारीमुळे मोठी दुर्घटना टळली. कर्मचाऱ्यांनी वेळीच रेल्वेचे इंजिन बोगीपासून वेगळे केले, त्यामुळे दुसऱ्या बोगीला आग लागली नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेfireआगBiharबिहार