शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Budget 2018- देशातील गरिब जनतेला मोफत घर व गॅस कनेक्शन देण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 14:12 IST

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात मध्यमवर्गिय आणि गरिबांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

नवी दिल्ली- अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात मध्यमवर्गिय आणि गरिबांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकाने 5 करोड गरिब महिलांपर्यंत मोफत गॅस कनेक्शन पोहचविण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. या योजनेची लोकप्रियता पाहता हे लक्ष्य वाढवून 8 करोड गरिब महिलांना मोफत गॅस कनेक्शन पोहचविण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे.  

 

घरातील वीज गेल्यावर सगळेच चिंतीत असतात या मुद्याकडे लक्ष केंद्रीत करून सरकारने सौभाग्य योजनेची सुरूवात करणार असल्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 16 हजार करोड रूपये खर्च करून 4 करोड कुटुंबांपर्यंत वीज पोहचविली जाणार आहे. 

2022पर्यंत प्रत्येक गरिब व्यक्तीला घर मिळवून देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे, असं अरूण जेटली यांनी म्हंटलं. याअंतर्गत सरकारने शहरी क्षेत्रात 37 लाख घर बनविण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. याशिवाय नव्या आर्थिक वर्षात सरकारने 2 करोड शौचालयं बनविण्याची घोषणा केली आहे.  

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटली