शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

Budget 2018- देशातील गरिब जनतेला मोफत घर व गॅस कनेक्शन देण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 14:12 IST

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात मध्यमवर्गिय आणि गरिबांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

नवी दिल्ली- अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात मध्यमवर्गिय आणि गरिबांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकाने 5 करोड गरिब महिलांपर्यंत मोफत गॅस कनेक्शन पोहचविण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. या योजनेची लोकप्रियता पाहता हे लक्ष्य वाढवून 8 करोड गरिब महिलांना मोफत गॅस कनेक्शन पोहचविण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे.  

 

घरातील वीज गेल्यावर सगळेच चिंतीत असतात या मुद्याकडे लक्ष केंद्रीत करून सरकारने सौभाग्य योजनेची सुरूवात करणार असल्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 16 हजार करोड रूपये खर्च करून 4 करोड कुटुंबांपर्यंत वीज पोहचविली जाणार आहे. 

2022पर्यंत प्रत्येक गरिब व्यक्तीला घर मिळवून देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे, असं अरूण जेटली यांनी म्हंटलं. याअंतर्गत सरकारने शहरी क्षेत्रात 37 लाख घर बनविण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. याशिवाय नव्या आर्थिक वर्षात सरकारने 2 करोड शौचालयं बनविण्याची घोषणा केली आहे.  

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटली