शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पाण्यासाठी दोन गावातल्या गावकऱ्यांमध्ये हाणामारी, आठ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 10:45 IST

राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढला आहे.

जयपूरः राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे अनेक गावांना पाण्याचा प्रश्न सतावू लागला आहे. या पाण्याच्या समस्येनंही गुरुवारी हिंसक स्वरूप धारण केलं आहे. अलवार जिल्ह्यात पाण्यासाठी दोन गावांमध्ये हिंसाचार झाला आहे. ज्यात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. लागोपाठ सात दिवस या गरमी लोकांची हालत बेकार झाली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, ही लढाई अलवार जिल्ह्यातील किशनगडबास भागातल्या कोलगाव आणि घासोली गावकऱ्यांमध्ये झाली आहे. इथे घासोलीतल्या जलसिंह यांचं शेत कोलगावात आहे. ते आपल्या शेतात बोरिंगनं पाणी घासोलीत आणण्यासाठी पाइपलाइन टाकत होते.ज्याची माहिती कोलगावातल्या लोकांना मिळाली. कोलगावच्या गावकऱ्यांनी या प्रकाराला विरोध केला. त्यानंतर दोन्ही गावांमध्ये हिंसाचार भडकला. कोलगावकऱ्यांच्या मते, जिथे शेत आहे तिकडे शेती करा, पण हे पाणी आम्ही घासोलीमध्ये जाऊ देणार नाही. बुंदीमध्ये भीषण गरमीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील तापमान 2 डिग्रीने कमी होऊन 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले होते. राजस्थानमधील बार्मर आणि जैसलमेर या शहरांमध्ये तीव्र उष्णतेमुळे सामान्यांचे जीवन असह्य झाले होते. तसेच उष्णतेच्या लाटेमुळे बीएसएफ जवानांना सीमेवर संरक्षण करताना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.बार्मर येथील मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश चौधरी यांनी सांगितले की, उष्णतेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काजळी घेणे गरजेचे आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे. तसेच उन्हात प्रवास करणे टाळावे, असाही सल्ला त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई