शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

पाण्यासाठी दोन गावातल्या गावकऱ्यांमध्ये हाणामारी, आठ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 10:45 IST

राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढला आहे.

जयपूरः राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे अनेक गावांना पाण्याचा प्रश्न सतावू लागला आहे. या पाण्याच्या समस्येनंही गुरुवारी हिंसक स्वरूप धारण केलं आहे. अलवार जिल्ह्यात पाण्यासाठी दोन गावांमध्ये हिंसाचार झाला आहे. ज्यात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. लागोपाठ सात दिवस या गरमी लोकांची हालत बेकार झाली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, ही लढाई अलवार जिल्ह्यातील किशनगडबास भागातल्या कोलगाव आणि घासोली गावकऱ्यांमध्ये झाली आहे. इथे घासोलीतल्या जलसिंह यांचं शेत कोलगावात आहे. ते आपल्या शेतात बोरिंगनं पाणी घासोलीत आणण्यासाठी पाइपलाइन टाकत होते.ज्याची माहिती कोलगावातल्या लोकांना मिळाली. कोलगावच्या गावकऱ्यांनी या प्रकाराला विरोध केला. त्यानंतर दोन्ही गावांमध्ये हिंसाचार भडकला. कोलगावकऱ्यांच्या मते, जिथे शेत आहे तिकडे शेती करा, पण हे पाणी आम्ही घासोलीमध्ये जाऊ देणार नाही. बुंदीमध्ये भीषण गरमीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील तापमान 2 डिग्रीने कमी होऊन 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले होते. राजस्थानमधील बार्मर आणि जैसलमेर या शहरांमध्ये तीव्र उष्णतेमुळे सामान्यांचे जीवन असह्य झाले होते. तसेच उष्णतेच्या लाटेमुळे बीएसएफ जवानांना सीमेवर संरक्षण करताना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.बार्मर येथील मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश चौधरी यांनी सांगितले की, उष्णतेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काजळी घेणे गरजेचे आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे. तसेच उन्हात प्रवास करणे टाळावे, असाही सल्ला त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई