गुवाहाटी - भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अडून एक तलाव निर्माण झाले आहे. या जलाशयात मोठ्या प्रमाणात जलसाठा होत असल्याने आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या अनेक जिल्ह्यात एनडीआरएफच्या 32 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
भूस्खलनातून बनलेल्या तलावामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडल्याने पुराची भीती, आसाम-अरुणाचलमध्ये NDRF ची पथके तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 01:08 IST