शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलन चिघळलं, हजारो शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसह 150 जवानांना ठेवलं ओलिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 16:10 IST

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सूरू आहे.

श्रीगंगानगर: श्रीगंगानगरच्या घाडसानामध्ये कालव्याच्या पाण्यासाठी धुमसत असलेल्या ठिणगीने रौद्र रुप धारण केलं. शनिवारी रात्री उशिरा हजारो शेतकऱ्यांनी DSPसह सुमारे 150 पोलीस कर्मचाऱ्यांना बंधक बनवलं. त्यांना सकाळीही बाहेर पडू दिलं जात नव्हतं. तणावाच्या पार्श्वभूमीवर घाडसानामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली-हरियाणा सीमेवरील शेतकरी चळवळीच्या उलट, या आंदोलनात राजस्थानचे गेहलोत सरकार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या घाडसानमधील हे आंदोलक शेतकरी सिंचनासाठी पाण्याची मागणी करत आहेत. काही दिवसात त्यांना पाणी न दिल्यास त्यांचे हजारो एकर पीक उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी चर्चेसाठी न पोहचल्याने दीर्घकाळ सुरू असलेले शेतकरी आंदोलन वाढण्याची शक्यता आहे. सध्या 10 हजारांहून अधिक शेतकरी येथे जमले असून, ही संख्या सतत वाढत आहे. मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी याच ठिकाणी जेवणाचीही व्यवस्था केली आहे.

शेतकऱ्यांचा गेहलोत सरकारला इशारा

राजस्थानमध्ये पाण्याच्या अभावी पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला पाणी न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. सध्या आंदोलक शेतकऱ्यांनी एसडीएम कार्यालयाला घेराव घातला असून, पाण्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कोणीही आत किंवा बाहेर जाऊ शकणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. ओलिस झालेल्यांमध्ये डीएसपी जयदेव सिहाग आणि आणखी एक उच्च पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानFarmers Protestशेतकरी आंदोलन