शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

आंदोलकांची संख्या दुपटीवर करण्यासाठी शेतकऱ्यांची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 04:01 IST

कृषी कायद्याच्या प्रती जाळल्या, शेतकऱ्यांमध्ये रोष कायम!

विकास झाडे लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली असली तरी, शेतकरी समाधानी नाहीत. बुधवारी सिंधू सीमेवर तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रतींची होळी करण्यात आली. शेतकऱ्यांनी मोदी सरकारचा निषेध करीत, कायदे मागे घ्या आणि एमएसपी कायदा लागू करा, अशी घोषणाबाजी केली. 

बुधवार हा आंदोलनाचा ४९ वा दिवस होता. यादरम्यान जवळपास ६० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सुप्रीम कोर्टाने या आंदोलनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत, केंद्र सरकारवर दोषारोप केले असले तरी, न्यायालयाने दिलेला निर्णय हा केवळ आंदोलन संपविण्यासाठी आहे, तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी नेत्यांची झाली आहे. शेतकऱ्यांना कायद्यांची तात्पुरती स्थगिती नको असल्याने हे आंदोलन कायम राहणार आहे. उलट या आंदोलनातील सहभागींची संख्या येत्या २६ जानेवारीपर्यंत दुपटीने वाढविण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. न्यायालयाने हस्तक्षेप केला असला तरीही मागे हटायचे नाही, अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चाने घेतली आहे. गणतंत्रदिनी राजपथवर परेड करण्याआधीच घोषित केल्यानुसार शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या सीमेवर दररोज तालीम सुरू आहे. राजपथावर घोडेस्वारी करण्यासाठी एक तरुण शेतकरी सुशीलकुमार हा पंजाबच्या लखेलीवाली डाल इथून गाझीपूर सीमेवर पोहोचला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप