शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

देशभरातील शेतकरी संघटना येत्या 20 नोव्हेंबरला दिल्लीत धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 21:10 IST

नवी दिल्ली : सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभावाचं आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटना एकवटल्या असून येत्या 20 नोव्हेंबरला सर्व शेतकरी दिल्लीत धडकणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह 180 शेतकरी संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. आज यासंदर्भात विविध राज्यातील शेतकरी नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. ...

ठळक मुद्देशेतकरी संघटना येत्या 20 नोव्हेंबरला दिल्लीत धडकणार180 शेतकरी संघटना या मोर्चात सहभागी होणार राज्यातील शेतकरी नेत्यांची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली : सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभावाचं आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटना एकवटल्या असून येत्या 20 नोव्हेंबरला सर्व शेतकरी दिल्लीत धडकणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह 180 शेतकरी संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. आज यासंदर्भात विविध राज्यातील शेतकरी नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह योगेंद्र यादव उपस्थित होते. महाराष्ट्रासह देशातील विविध भागातील शेतकरी  नरेंद्र मोदी सरकारवर नाराज आहेत. वर्षभरापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी व योग्य हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान,  कर्जमाफी आणि हमीभावावरुन शेतकऱ्यांनी देशभरात अनेक आंदोलने केली. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या अखिल भारतीय किसान समितीने हमीभावासाठी मंदसौरमधून मोठी पदयात्रा काढली होती. यावेळी येथील  आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याविरोधात किसान संघर्ष समितीने देशभरात 10 हजार किलोमीटरची ही पदयात्रा काढली होती. या पदयात्रेची सांगता दिल्लीत होणार आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी