शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

फेसबुक, ट्विटरचे सरकारशी संगनमत; सोनिया गांधी यांचा लोकसभेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 06:31 IST

सरकारने हा प्रकार तत्काळ रोखावा, अशी मागणीही त्यांनी केली.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : सत्तारूढ पक्ष आणि  संबंधित संघटनांशी  संगनमत करून फेसबुक, ट्विटरसह सोशल मीडिया लोकशाहीचे अपहरण करीत आहे. लोकशाही आणि देशासाठी धोकादायक असे  राजकीय वातावरण देशात निर्माण करण्याचे काम करीत आहे, असा परखड आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत शून्य प्रहरात केला. 

सरकारने हा प्रकार तत्काळ रोखावा, अशी मागणीही त्यांनी केली. सोशल मीडियाचा वापर लोकशाहीचे अपहरण करण्यासाठी केला जात आहे. देशातील निवडणूक राजकारणावर सोशल मीडिया कंपन्यांचा प्रभाव लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असेही त्या म्हणाल्या. लोकसभेत बोलताना त्यांनी भाजपचा थेट नामोल्लेख केला नाही; परंतु त्यांचा इशारा  मोदी सरकारकडेच होता. त्या म्हणाल्या की, सरकारच्या इशाऱ्यावर फेसबुक आणि ट्विटर देशात द्वेष पसरविण्याचे काम करीत आहे.

दुसऱ्या पक्षांना मात्र समान  संधी दिली जात नाही. फेसबुक आपल्याच नियमांकडे दुर्लक्ष करीत आहे.  अल् जजिरा आणि वॉलस्ट्रीट जर्नलचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, द्वेष निर्माण करणारे संदेश आणि पोस्टवर अंकुश लावण्यासंबंधीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. समाजात फूट पाडणे, वैमनस्य, द्वेष निर्माण केले जात आहे.

पराभवाची होणार कारणमीमांसापाच राज्यांतील पराभवाची कारणमीमांसा व कोणते संघटनात्मक बदल करावेत याची जबाबदारी ५ नेत्यांवर. गोवा : रजनी पाटील, मणिपूर : जयराम रमेशपंजाब : अजय माकन, उत्तर प्रदेश : जितेंद्रसिंहउत्तराखंड : अविनाश पांडे

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस