शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

फेसबुकलाही 2019 च्या निवडणुकांचे वेध लागले, फेक न्यूजसंदर्भात टीम नेमणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 12:18 IST

भारतातील निवडणुकांमध्ये फेसबुकनेही रस घेतला आहे. कारण, फेसबुकने काही तज्ञांची टीम नेमली असून ती टीम राजकीय पक्षांसोबत काम करणार

नवी दिल्ली - आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. तर, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या सोशल मीडिया साईटवर निवडणूक आयोग आणि प्रशासनाची करडी नजर राहिल. त्याच पार्श्वभूमीवर फेसबुकनेही भारतीय निवडणुकांमध्ये रस घेतल्याचे दिसून येते. फेसबुककडून फेक न्यूजला आळा घालण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. फेक न्यूज आणि  आक्षेपार्ह राजकीय मजकूरावर फेसबुकचे लक्ष असणार आहे. 

भारतातील निवडणुकांमध्ये फेसबुकनेही रस घेतला आहे. कारण, फेसबुकने काही तज्ञांची टीम नेमली असून ती टीम राजकीय पक्षांसोबत काम करणार असल्याचे ग्लोबल पॉलिसी सोल्यूशनचे उपाध्यक्ष रिचार्ड अलान यांनी सांगितले आहे. फेसबुककडून कंटेट तज्ञ आणि सुरक्षा तज्ञांसह आणखी काही जणांची एक टीम तयार केली आहे. भारतातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही टीम बनविण्यात आली असून निवडणूक काळातील फेक न्यूज आणि आक्षेपार्ह मजूकरांना आळा घालण्यासाठी ही टीम काम करणार आहे. निवडणूक काळातील सत्यता, खऱ्या बातम्या फेक न्यूज आणि अपप्रचार यांमधील फरक करणे, सत्यता शोधणे हे नक्कीच आमच्यासाठी आव्हानात्मक असल्याचेही अलान यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, कॅम्ब्रीज अॅनॅलिटीका कंपनीला डेटा विकल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला होता. त्यामुळे फेसबुकने 87 कोटी युजर्संचा विश्वासघात केल्याचेही अनेकांनी म्हटले होते. याप्रकरणामुळे फेसबुकला जगभरातून टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर मार्क झुकरबर्ग यांनी सर्व युजर्संची माफीही मागितली होती. त्यामुळे भारतातील आगामी निवडणुकांवर काम करताना फेसबुक अतिशय काळजी घेईल, असेच दिसून येत आहे.  

टॅग्स :FacebookफेसबुकElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९