शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पक्षातील असंतोष व नाराजी दूर करण्यासाठी चौहान मंत्रिमंडळाचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:49 PM

विधानसभा निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना पक्षातील असंतोष व नाराजी दूर करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला.

भोपाळ : विधानसभा निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना पक्षातील असंतोष व नाराजी दूर करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला.मध्य प्रदेशमध्ये २00३ पासून भाजपाचे सरकार असून, २00५ स्पासून शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री आहेत. गुजरात निवडणुका मिळालेला निसटता विजय आणि राजस्थानात पोटनिवडणुकांमध्ये झालेला पराभव यामुळे राज्यात नाराज आमदारांनी नवे प्रश्न निर्माण करू नयेत, यासाठी तीन जणांना मंत्री केल्याचे सांगण्यात येते.बाळकृष्ण पाटीदार, जलम सिंग पटेल व नारायण सिंह कुशवाह अशी तीन मंत्र्यांची नावे आहेत. जलम सिंग पटेल हे माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचे बंधू असून, ते लोधी समाजाचे आहेत. बाळकृष्ण पाटीदार हे पटेल (पाटीदार) समाजाचे आहेत. गुजरातप्रमाणे मध्य प्रदेशच्या बºयाच मतदारसंघांत पाटीदार समाज मोठ्या प्रमाणात असल्याने बाळकृष्ण पाटीदार यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. नारायण सिंह कुशवाह हे कच्छी समाजाचे आहेत.या विस्तारात दलित समाजाचे गोपीलाल जाटव यांचाही समावेश होणार होता. ते जेथून निवडून आले, तेथे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. तेथे आचारसंहिता लागू झाली असल्याने तेथील व्यक्तीला मंत्री करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यामुळेच जाटव यांना मंत्री करण्यात आले नाही. शिवराज सिंह चौहान यांना मंत्रिमंडळात आणखी काही जणांना घेणे शक्य आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहान