शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

१४० वर्षे उलटली तरी कावेरीचे पाणी तापलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 06:32 IST

बस रोखल्या; शाळा - महाविद्यालये बंद

बंगळुरू : कावेरी नदीचे पाणीतामिळनाडूला सोडण्यावरून कर्नाटकातील शेतकऱ्यांनी मंगळवारी राजधानी बंगळुरूमध्ये १२ तासांच्या बंदची हाक दिली. शाळा, महाविद्यालये उघडली नाहीत. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद होते. आंदोलकांनी तामिळनाडूहून येणाऱ्या बसगाड्याही रोखल्या.१३ सप्टेंबर रोजी कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीडब्ल्यूएमए) एक आदेश जारी करून कर्नाटकने कावेरी नदीतून पुढील १५ दिवस तामिळनाडूला ५ हजार क्युसेक पाणी देण्याचे आदेश दिले होते. कर्नाटकातील शेतकरी संघटना, कन्नड संघटना आणि विरोधी पक्ष या निर्णयाला विरोध करत आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमधील कावेरी नदीशी संबंधित हा वाद १४० वर्षे जुना आहे.

विरोधक राजकारण करत आहेत : मुख्यमंत्री मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधी पक्ष भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) कावेरी पाणी वादावर राजकारण करत असल्याचा आरोप म्हैसूरमध्ये पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, तामिळनाडूच्या लोकांनी १२,५०० क्युसेक पाणी मागितले आहे. परंतु, सध्या आम्ही ५,००० क्युसेक पाणी सोडण्याच्या स्थितीत नाही.

बंगळुरूत जमावबंदीबंद दरम्यान तामिळनाडू - कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी बंगळुरूमध्ये कलम १४४ (जमावबंदी) लागू केली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकTamilnaduतामिळनाडूWaterपाणी