शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

गंगा स्वच्छतेसाठी उपोषणाला बसलेल्या जी. डी. अग्रवाल यांचं 111 व्या दिवशी निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 18:59 IST

अग्रवाल यांनी मंगळवारपासून पाणी पिण्यासदेखील नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनानं त्यांना जबरदस्तीनं ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल केलं.

हरिद्वार: गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी जी. डी. अग्रवाल यांचं निधन झालं आहे. उपोषणाच्या 111 व्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी मंगळवारपासून पाणी पिण्यासदेखील नकार दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनानं त्यांना जबरदस्तीनं ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल केलं. जी. डी. अग्रवाल हे ज्ञानस्वरूप सानंद नावानंदेखील ओळखले जायचे. जी. डी. अग्रवाल गंगा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी 22 जूनपासून उपोषणाला बसले होते. मातृसदन येथे त्यांचं उपोषण सुरू होतं. मंगळवार त्यांनी जल त्याग केला. हरिद्वारचे खासदार डॉ. रमेश पोखरियाला निशंक यांनी त्यांना जल त्याग न करण्याची विनंती केली होती. मात्र निशंक यांची ही विनंती अग्रवाल यांनी मान्य केली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील त्यांच्या प्रतिनिधींना पाठवून अग्रवाल यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. 

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषण