शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

आर्ट्स, सायन्स व कॉमर्ससाठीही प्रवेश परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:05 IST

बारावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसह अन्य मानव्यविद्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा नियम करावा, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला सांगितले आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : बारावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसह अन्य मानव्यविद्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा नियम करावा, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला सांगितले आहे.जादा गुण मिळविण्यासाठी मुलांवर येणारे दडपण, त्यातून नैराश्य व प्रसंगी आत्महत्या हे रोखण्यासाठी मनुष्यबळ खात्याने बदल करण्याचे ठरविले आहे.कॉलेज वा विद्यापीठाने या नियमाचे पालन केले नाही, तर त्यांची मान्यता रद्द करण्यासारखे उपाय योजले जावेत.सामान्य अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश परीक्षेमार्फत प्रवेश दिला जावा, यासाठी नियम करावेत. हा नियम २०१९पासून लागू करण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :examपरीक्षाeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी