शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

आर्ट्स, सायन्स व कॉमर्ससाठीही प्रवेश परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:05 IST

बारावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसह अन्य मानव्यविद्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा नियम करावा, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला सांगितले आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : बारावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसह अन्य मानव्यविद्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा नियम करावा, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला सांगितले आहे.जादा गुण मिळविण्यासाठी मुलांवर येणारे दडपण, त्यातून नैराश्य व प्रसंगी आत्महत्या हे रोखण्यासाठी मनुष्यबळ खात्याने बदल करण्याचे ठरविले आहे.कॉलेज वा विद्यापीठाने या नियमाचे पालन केले नाही, तर त्यांची मान्यता रद्द करण्यासारखे उपाय योजले जावेत.सामान्य अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश परीक्षेमार्फत प्रवेश दिला जावा, यासाठी नियम करावेत. हा नियम २०१९पासून लागू करण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :examपरीक्षाeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी