शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आणीबाणी, आॅपरेशन ब्लू स्टार या गंभीर चुका- काँग्रेस नेते नटवर सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 00:42 IST

इंदिरा गांधी यांच्या कार्यालयामध्ये १९६६ ते १९७१ या कालावधीत सनदी अधिकारी म्हणून नटवर सिंह यांनी काम केले होते.

नवी दिल्ली : १९७५ साली आणीबाणी घोषित करणे व अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात ‘आॅपरेशन ब्लू स्टार’ ही कारवाई करण्यास लष्कराला परवानगी देणे या दोन गंभीर चुका इंदिरा गांधी यांनी केल्या. या गोष्टी वगळल्या, तर त्या अतिशय समर्थ व महान पंतप्रधान, थोर मानवतावादी व्यक्ती होत्या, असे माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांनी म्हटले.इंदिरा गांधी यांच्या कार्यालयामध्ये १९६६ ते १९७१ या कालावधीत सनदी अधिकारी म्हणून नटवर सिंह यांनी काम केले होते. ८० च्या दशकात काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते होते.सनदी अधिकारी ते परराष्ट्रमंत्री झाल्यानंतरच्या काळापर्यंत त्यांचे निकटवर्तीय, मित्र, समकालीन नेते, सहकारी यांनी त्यांना लिहिलेली पत्रे ‘द ट्रेझर्ड इपिसल’ या नव्या पुस्तकात आहेत. त्यामध्ये नटवर सिंह यांनी म्हटले आहे की, इंदिरा गांधी गंभीर, रागीट, काटेरी, कठोर होत्या, असे बहुतेक वेळा वर्णन केले जाते. मात्र, त्या इतरांची काळजी वाहणाऱ्या, उत्तम जीवनशैलीची आवड असणाºया होत्या, हे खूपच कमी वेळा सांगितले जाते.या पुस्तकामध्ये इंदिरा गांधी, ई. एम. फॉस्टर, सी. राजगोपालाचारी, लॉर्ड माऊंटबॅटन, पं. जवाहरलाल नेहरू यांच्या दोन भगिनी विजयालक्ष्मी पंडित व कृष्णा हाथीसिंग, आर. के. नारायणन, निराद चौधरी, मुल्कराज आनंद आदींनी लिहिलेल्या पत्रांचा समावेश आहे.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेस