शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

निवडणूक आयुक्त निवड १५ मार्चला? आधी तयार होईल पाच नावांचे पॅनल, मग दोन नावांची निश्चिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 05:45 IST

निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी राजीनाम्यानंतर नव्या आयुक्तांची निवड १५ मार्च होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी राजीनाम्यानंतर नव्या आयुक्तांची निवड १५ मार्च होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेतील समितीची त्यासाठी बैठक होणार आहे. गोयल यांच्या राजीनाम्यासह यापूर्वी अनुप चंद्र पांडे फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाले होते. त्यामुळे सध्या तीन सदस्यीय आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे एकमेव सदस्य आहेत. 

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी असताना शुक्रवारी अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी त्यांचा राजीनामा स्वीकारला. केंद्रीय कायदेमंत्रालयाने त्याबाबतची घोषणाही केली. नव्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वातील समिती ५-५ नावांचे पॅनल तयार करतील. त्यानंतर पंतप्रधान यांच्यासह एक केंद्रीय मंत्री, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची समिती दोन आयुक्तांची नाव निश्चित करेल. त्यानुसार ही बैठक १३ वा १४ मार्च रोजी होऊन १५ मार्चला घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग