शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

भंडारा-गोंदिया, कैरानामध्ये निवडणुकीदरम्यान EVMमध्ये या कारणामुळे झाला होता बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 09:39 IST

उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियासहीत 10 जागांवर पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियासहीत 10 जागांवर पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पराभवाच्या भीतीनं भाजपानं ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. ईव्हीएमबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या टेक्निकल एक्सपर्ट टीमनं 10 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएमच्या बिघाडामागील कारण शोधून काढलं आहे. 

(कैरानाचा धडा; ऊस उत्पादकांच्या मतांसाठी मोदींनी लगावला 'हा' मास्टरट्रोक)

(Bypoll Results: देशातील १४ पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपाचं 'कमळ' कोमेजलं!)

टीमनं आपला तपासणी अहवाल निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. अति उष्णता, आर्द्रता आणि यंत्रांची योग्य ती देखभाल न केल्यामुळे ईव्हीएममध्ये बिघाड झाला, असे टेक्निकल एक्सपर्ट टीमनं आपल्या अहवालात म्हटले आहे.   28 मे रोजी पोटनिवडणुकीमध्ये भीषण उष्णतेदरम्यान उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात ईव्हीएममध्ये प्रचंड प्रमाणात बिघाड निर्माण झाला होता. 

टॅग्स :kairanaकैरानाBhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018