शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मुख्यमंत्र्यांच्या नितीचा परिणाम; ११ कुटुंबातील ४३ जणांची हिंदू धर्मात घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 14:49 IST

गावातील या सर्व ११ कुटुंबीयांतील ४३ सदस्यांचे धर्म परिवर्तन निर्वाचन क्षेत्र जगीरोड (मारीगांव) येथे करण्यात आले

गुवाहटी - गोभा देवराज राज परिषदेच्यावतीने तिवा भाषा संस्कृती अरु उद्योग पर्व नावाने सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ११ कुटुंबातील ४३ जणांना हिंदू धर्मात परिवर्तीत म्हणजे हिंदु धर्मात या सर्वांची घरवापसी करण्यात आली आहे. या अकरा कुटंबीयांना यापूर्वी इसाई धर्म स्वीकार केला होता. मात्र, कार्यक्रमाचे संयोजक जर्सिंग बोरोडोलोई यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही सुरू केलेल्या अभियानांतर्गत दोन्ही गावांतील लोक, आपल्या मूळ हिंदू धर्मात परत आले आहेत. 

गावातील या सर्व ११ कुटुंबीयांतील ४३ सदस्यांचे धर्म परिवर्तन निर्वाचन क्षेत्र जगीरोड (मारीगांव) येथे करण्यात आले. त्यानंतर, आसाममधील ११ कुटुंबातील या सर्वच सदस्यांची घरवापसी चर्चेचा विषय ठरली. माध्यमांत हे वृत्त झळकल्याने हा विषय राज्यात चर्चेत आहे. दरम्यान, आसामचेमुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा हे सातत्याने हिंदूंच्या घरवापसीसंदर्भात विधानं करत आहेत. इसाई आणि मुस्लीम धर्मांतरणाला अनुसरून सीएम सरमा ठाम असतात.

मुख्यमंत्र्यांच्या नितीमुळेच प्रभावित

भाजपा विधायक पियुष हजारिका यांनी या धर्मांतरणाबाबत दावा केला आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या सरकारच्या नितीमुळेच इसाई धर्मांत गेलेल्या हिंदू कुटुंबीयांना घरवापसी केली आहे, असे म्हटले. 

टॅग्स :AssamआसामHinduहिंदूChief Ministerमुख्यमंत्रीMuslimमुस्लीम