शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

चिंताजनक; भारतात चार वर्षांत तीनशेहून अधिक भूकंप, नेमकं कारण काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 15:42 IST

2023 मध्ये सर्वाधिक 124 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake in India :भारतात येणाऱ्या भूकंपाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या चार वर्षांत देशभरात 300 हून अधिक भूकंप झाले आहेत. 2020 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत एकूण 310 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. केंद्र सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे. या वर्षी, म्हणजे 2023 मध्ये या भूकंपात लक्षणीय वाढ झाली आहे. 

सरकारी आकडेवारीनुसार 2023 मध्ये 124 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. 97 भूकंपांची तीव्रता 3.0 ते 3.9 दरम्यान होती, तर 4.0 ते 4.9 तीव्रतेचे 21 भूकंप आले. तसेच, चार वेळा भूकंपाची तीव्रता 5.0 ते 5.9 दरम्यान आणि दोनवेळा 6.0 ते 6.9 तीव्रतेचे भूकंप आले. म्हणजे गेल्या चार वर्षांत सर्वाधिक भूकंप या वर्षी झाले.

2023 मध्ये भूकंपाच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीत म्हटले आहे. पश्चिम नेपाळमधील अल्मोरा फॉल्ट सक्रिय होणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. यामुळे 24 जानेवारी 2023 रोजी 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. 3 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर 2023 रोजी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. 3 ऑक्टोबरला झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.2 होती, तर नोव्हेंबरला झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी होती.

दोन प्रचंड मोठ्या टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर वसलेले असल्यामुळे उत्तर भारतापासून ईशान्य भारतापर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या प्रदेशात वारंवार भूकंप होतात. या प्लेट्सच्या टक्करमुळे भारत आणि नेपाळ, या दोन्ही देशांमध्ये सातत्याने भूकंप होतात. नेपाळ आणि हिमालयीन प्रदेशात जेव्हा जेव्हा भूकंप होतो तेव्हा दिल्ली आणि उत्तर भारताला तो जाणवतो.

टॅग्स :EarthquakeभूकंपIndiaभारतNepalनेपाळ