शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

''रालोआच्या राजवटीत देशात भीतीचे वातावरण''

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:07 IST

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या राजवटीत देशामध्ये भीती, हिंसाचार व तणावाचे वातावरण आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केला.

कोटा : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या राजवटीत देशामध्ये भीती, हिंसाचार व तणावाचे वातावरण आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केला. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, देशात आर्थिक मंदीमुळे लोक नोकऱ्या गमावत असून, दुसºया बाजूला रोजगाराच्या संधी निर्माण होणे बंद झाले आहे. त्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील माहोल बिघडला आहे. अशा प्रकारची धोकादायक स्थिती देशात प्रथमच निर्माण झाली आहे.कोटा येथील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी अशोक गेहलोत तिथे आले होते. ते म्हणाले की, देशाला आर्थिक मंदीच्या झळा बसत आहेत. नजीकच्या काळात ही स्थिती आणखी बिघडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. देशातील स्थिती बिघडली असून, त्या परिस्थितीला नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व रालोआ सरकार जबाबदार आहे. समाजातील एकही घटक आज समाधानी नाही, तरीही ते मोदी-मोदीचा गजर करीत आहेत कारण जनता दहशतीखाली आहे. (वृत्तसंस्था)>काश्मीरमध्ये मानवी हक्कांची गळचेपीराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये गेल्या चाळीस दिवसांपासून स्थानिक लोकांना जणू घरात कोंडून ठेवले आहे.मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी संचारबंदीपासून अन्य निर्बंधही लादण्यात आले. या कारवाईमुळे मानवी हक्कांची गळचेपी झाली आहे. काश्मीरमध्ये सध्या नेमके काय चालले आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सांगितले पाहिजे, असेही गेहलोत म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा