शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

फक्त दोन रसगुल्ल्यांमुळे भर मंडपात मोडलं लग्न

By admin | Updated: April 19, 2017 15:33 IST

फक्त रसगुल्ल्यामुळे भर मंडपात लग्न मोडण्यात आल्याची धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 19 - ठरलेलं लग्न ऐनवेळी मोडण्यात आल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल. हुंडा मिळाला नाही म्हणून तर कधी लग्नात आईस्क्रीम मिळालं नाही म्हणून, तर चिकनऐवजी मटण वाढलं म्हणून लग्न मोडण्यात आल्याच्या घटना आजपर्यं
त समोर आल्या आहेत. पण या सर्वांवर कहर करणारी घटना समोर आली असून फक्त रसगुल्ल्यामुळे भर मंडपात लग्न मोडण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशात ही विचित्र घटना घडली आहे. 
 
लखनऊपासून 70 किमी अंतरावर असलेल्या उन्नाओ जिल्ह्यातील कुरमापूर गावात ही घटना घडली आहे. नवरामुलगा वरात घेऊन मुलीच्या दारात पोहोचला असता सर्व विधी पार पाडत त्यांचं स्वागत करण्यात आलं. लग्नाचा मुहूर्त जरा उशिराचा असल्याने नवरदेवाच्या वडिलांनी कार्यक्रम संपताच पाहुणे मंडळींना जेवण वाढावं अशी विनंती केली होती. 
 
दुसरीकडे नवरीमुलीच्या नातेवाईकांनी जेवणात एकच रसगुल्ला वाढावा असा आदेश दिला होता. आणि इथेच खरी समस्या सुरु झाली. नव-यामुलाच्या चुलत भावाने दोन रसगुल्ले घेतले आणि मुलीच्या नातेवाईकांना मधुमेहच झाला. रसगुल्ल्यामुळे भर मंडपात तिस-या महायुद्दालाच सुरुवात झाली होती. लग्न मंडपाचं रुपांतर युद्धभूमीत झालं होतं. 
 
लग्न राहिलं बाजूला इथे अक्षरक्ष: मारामारी सुरु होती. नवरीमुलगी हे सगळं आपल्या बाल्कनीतून पाहत होती. आपल्या वडिलांवरही हात उचलले जात असल्याचं पाहून तिचा संताप झाला आणि तिने लग्न मोडून टाकलं. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.