शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

मुस्लिम समाजातील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण घटले - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 2:07 AM

Narendra Modi : देशाचा विचार करताना, वैचारिक मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत, असाही संदेश पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला. 

लखनौ : गेली अनेक दशके देशातील मुस्लीम समाजात मुलींनी शिक्षण अर्धवट सोडण्याचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक होते; परंतु स्वच्छ भारत मिशननंतर आज हे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. मुस्लीम अलिगढ विद्यापीठात आज ३५ मुली शिक्षण घेत आहेत. एक मुलगी शिकली की, संपूर्ण पिढीची प्रगती होते, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी येथील अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवात विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना काढले. मागच्या शतकात आपसातील मतभेदांमध्ये आपला खूप वेळ वाया गेला. आपल्याला आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारायचे असेल, तर मतभेद विसरून एकत्र यावे लागेल. देशाचा विचार करताना, वैचारिक मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत, असाही संदेश पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला. पंतप्रधान म्हणाले की, काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कोरोना लसीसंदर्भात सरकारला सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. हे विद्यापीठ म्हणजे मिनी इंडिया आहे. इथे उर्दू, हिंदी, अरबी, तसेच संस्कृत शिकविली जाते. येथील ग्रंथालयात कुराण आहे. त्याचप्रमाणे, गीता आणि रामायणाचे भाषांतरही उपलब्ध आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी