शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

खोटारडेपणा काँग्रेसच्या डीएनएमध्ये : योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 18:40 IST

शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारा सरकारी पैसा सुद्धा कॉंग्रेसने पचवले. भाजपने मात्र त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे टाकले. न्याय यात्रा काढणाऱ्या कॉंग्रेसने आयुष्यभर देशासोबत अन्याय केले.

मुंबई - काँग्रेस सरकारच्या काळात सरकारी निधी सामान्य व्यक्तीच्या हातात पडण्यापूर्वीच दलांच्या घश्यात जात असे. भाजप सरकारमध्ये येताच ही दलाली बंद झाली. आता प्रत्येक योजनेचे सर्व पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले जातात. काँग्रेसच्या डीएनए मध्येच खोटेपणा आहे अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. उत्तर प्रदेशच्या धौरहरा लोकसभा मतदार संघातील सभेत ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारा सरकारी पैसा सुद्धा कॉंग्रेसने पचवले. भाजपने मात्र त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे टाकले. न्याय यात्रा काढणाऱ्या कॉंग्रेसने आयुष्यभर देशासोबत अन्याय केले. काँग्रेसमुळे देशाचा विकास होऊ शकला नाही. ७० वर्षे गरिबांना बैंकेत खाते उघडू दिले नाही आणि आज गरीबाला न्याय देण्याची भाषा करतात. देशाला कॉंग्रेसच्या पापातून मुक्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. काँग्रेस बरोबरच  बसपा आणि सपावर सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी टीका केली.

कॉंग्रेसने दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घातली पण आम्ही त्यांना बंदुकाच्या गोळ्या  खाऊ घालू. देशात विकासकामांचा धडका मोदींनी लावला आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याच काम पुढील काळात भाजप करेल, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.

उत्तर प्रदेशमधील धौरहरा लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार रेखा वर्मा यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ बोलत होते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रेखा वर्मा यांनी ३ लाख ६० हजारच्या फरकाने विजय मिळवला होता. भाजपने २०१९ मध्ये वर्मा यांना पुन्हा संधी दिली आहे.

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस