शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

खोटारडेपणा काँग्रेसच्या डीएनएमध्ये : योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 18:40 IST

शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारा सरकारी पैसा सुद्धा कॉंग्रेसने पचवले. भाजपने मात्र त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे टाकले. न्याय यात्रा काढणाऱ्या कॉंग्रेसने आयुष्यभर देशासोबत अन्याय केले.

मुंबई - काँग्रेस सरकारच्या काळात सरकारी निधी सामान्य व्यक्तीच्या हातात पडण्यापूर्वीच दलांच्या घश्यात जात असे. भाजप सरकारमध्ये येताच ही दलाली बंद झाली. आता प्रत्येक योजनेचे सर्व पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले जातात. काँग्रेसच्या डीएनए मध्येच खोटेपणा आहे अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. उत्तर प्रदेशच्या धौरहरा लोकसभा मतदार संघातील सभेत ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारा सरकारी पैसा सुद्धा कॉंग्रेसने पचवले. भाजपने मात्र त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे टाकले. न्याय यात्रा काढणाऱ्या कॉंग्रेसने आयुष्यभर देशासोबत अन्याय केले. काँग्रेसमुळे देशाचा विकास होऊ शकला नाही. ७० वर्षे गरिबांना बैंकेत खाते उघडू दिले नाही आणि आज गरीबाला न्याय देण्याची भाषा करतात. देशाला कॉंग्रेसच्या पापातून मुक्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. काँग्रेस बरोबरच  बसपा आणि सपावर सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी टीका केली.

कॉंग्रेसने दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घातली पण आम्ही त्यांना बंदुकाच्या गोळ्या  खाऊ घालू. देशात विकासकामांचा धडका मोदींनी लावला आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याच काम पुढील काळात भाजप करेल, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.

उत्तर प्रदेशमधील धौरहरा लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार रेखा वर्मा यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ बोलत होते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रेखा वर्मा यांनी ३ लाख ६० हजारच्या फरकाने विजय मिळवला होता. भाजपने २०१९ मध्ये वर्मा यांना पुन्हा संधी दिली आहे.

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस