शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

खोटारडेपणा काँग्रेसच्या डीएनएमध्ये : योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 18:40 IST

शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारा सरकारी पैसा सुद्धा कॉंग्रेसने पचवले. भाजपने मात्र त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे टाकले. न्याय यात्रा काढणाऱ्या कॉंग्रेसने आयुष्यभर देशासोबत अन्याय केले.

मुंबई - काँग्रेस सरकारच्या काळात सरकारी निधी सामान्य व्यक्तीच्या हातात पडण्यापूर्वीच दलांच्या घश्यात जात असे. भाजप सरकारमध्ये येताच ही दलाली बंद झाली. आता प्रत्येक योजनेचे सर्व पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले जातात. काँग्रेसच्या डीएनए मध्येच खोटेपणा आहे अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. उत्तर प्रदेशच्या धौरहरा लोकसभा मतदार संघातील सभेत ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारा सरकारी पैसा सुद्धा कॉंग्रेसने पचवले. भाजपने मात्र त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे टाकले. न्याय यात्रा काढणाऱ्या कॉंग्रेसने आयुष्यभर देशासोबत अन्याय केले. काँग्रेसमुळे देशाचा विकास होऊ शकला नाही. ७० वर्षे गरिबांना बैंकेत खाते उघडू दिले नाही आणि आज गरीबाला न्याय देण्याची भाषा करतात. देशाला कॉंग्रेसच्या पापातून मुक्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. काँग्रेस बरोबरच  बसपा आणि सपावर सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी टीका केली.

कॉंग्रेसने दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घातली पण आम्ही त्यांना बंदुकाच्या गोळ्या  खाऊ घालू. देशात विकासकामांचा धडका मोदींनी लावला आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याच काम पुढील काळात भाजप करेल, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.

उत्तर प्रदेशमधील धौरहरा लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार रेखा वर्मा यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ बोलत होते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रेखा वर्मा यांनी ३ लाख ६० हजारच्या फरकाने विजय मिळवला होता. भाजपने २०१९ मध्ये वर्मा यांना पुन्हा संधी दिली आहे.

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस