शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Om Birla "आपण महाभारतातला प्रसंग सांगू नका..."! भाजपा खासदाराला उद्देशून नेमकं काय बोलले ओम बिर्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 14:42 IST

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला  शुक्रवारी कुणाचेही नाव न घेता उपरोधिकपणे म्हणाले, ‘‘आजकाल येथे महाभारतातील किस्सेच अधिकच सांगितले जात आहेत.’’

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेश सुरू आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला  शुक्रवारी कुणाचेही नाव न घेता उपरोधिकपणे म्हणाले, ‘‘आजकाल येथे महाभारतातील किस्सेच अधिकच सांगितले जात आहेत.’’ खरे तर, सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रदीप पुरोहित यांनी आयुष मंत्रालयाशी संबंधित प्रश्न विचारताना रामायणातील एका प्रसंगाचा उल्लेख केला. यावरवर बिर्ला म्हणाले, “महाभारत सांगू नका, प्रश्न विचारा. आजकाल येथे महाभारतातील प्रसंग जरा जास्तच सांगितले जात आहेत.’’

तत्पूर्वी, सोमवारी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना अभिमन्यू प्रसंगाचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी केंद्र सरकारवर भारताला अभिमन्यूप्रमाणे चक्रव्यूहात अडकवण्याचा आरोप केला होता. तसेच, विरोधी I.N.D.I.A. चक्रव्यूह तोडेल, असे म्हटले होते.

संसदेच्या अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पाची तुलना महाभारताच्या चक्रव्यूहशी केली होती. राहुल म्हणाले होते, हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर अभिमन्यूला सहा लोकांनी चक्रव्यूहात अडकवून मारले होते. चक्रव्यूहाचे दुसरे नाव पद्मव्यूह आहे, हे कमळाच्या फुलाच्या आकाराचे असते. त्यात भीती आणि हिंसा आहे. 21व्या शतकातही एक नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे. ते देखील कमळाच्या फुलाच्या आकारात तयार झाले आहे. याचा बिल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आप्या छातीवर लावून फिरत असतातत. अभिमन्यूसोबत जे करण्यात आले, तेच भारतीय जनतेसोबत केले जात आहे. आज चक्रव्यूहात 6 लोक आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोभाल, अडाणी आणि अंबानी, असेही राहूल म्हणाले होते. 

टॅग्स :om birlaओम बिर्लाParliamentसंसदlok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस