शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शेतकऱ्यांना व्हीलन बनवू नका : न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 05:32 IST

कचरा जाळण्यावरून फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला शेतकचरा जाळण्याच्या मुद्यावरून खडसावतानाच या समस्येत शेतकऱ्यांना खलनायक बनविले जात आहे आणि त्यांचे म्हणणे न्यायालयात ऐकून घेतले जात नाही, शेतकचरा जाळण्यामागे त्यांचेही काही कारण असेल, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.

कोर्टाने पंजाब सरकारला शेतात आग लावण्याच्या घटना कमी झालेल्या नाहीत. तुम्ही शेतकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया १०० टक्के मोफत का करत नाहीत? असा सवाल करीत पंजाब राज्याने शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत हरयाणा राज्याकडून शिकले पाहिजे, असे कान टोचले. ‘शेतकऱ्यांना या प्रकरणात खलनायक बनविले जात आहे आणि त्यांचे म्हणणे न्यायालयात ऐकून घेतले जात नाही,’ अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी करत न्यायालयाने शेतकऱ्यांकडे शेतकचरा जाळण्याचे काही तरी कारण असेल असे म्हटले.कोर्टाने पुढील सुनावणीची तारीख ५ डिसेंबर निश्चित केली आहे. कोर्टाने दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारांना उघड्यावर कचरा जाळण्याच्या घटनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

९८४ शेतकऱ्यांना कोट्यवधींचा दंडपंजाब सरकारच्या वतीने न्यायालयात शेतकचऱ्याबाबत  अहवाल सादर करण्यात आला. ९८४ शेतकऱ्यांविरुद्ध शेतकचरा जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ कोटींहून अधिक रुपयांचा पर्यावरणीय भरपाई दंड करण्यात आला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयFarmerशेतकरी