शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

शेतकऱ्यांना व्हीलन बनवू नका : न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 05:32 IST

कचरा जाळण्यावरून फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला शेतकचरा जाळण्याच्या मुद्यावरून खडसावतानाच या समस्येत शेतकऱ्यांना खलनायक बनविले जात आहे आणि त्यांचे म्हणणे न्यायालयात ऐकून घेतले जात नाही, शेतकचरा जाळण्यामागे त्यांचेही काही कारण असेल, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.

कोर्टाने पंजाब सरकारला शेतात आग लावण्याच्या घटना कमी झालेल्या नाहीत. तुम्ही शेतकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया १०० टक्के मोफत का करत नाहीत? असा सवाल करीत पंजाब राज्याने शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत हरयाणा राज्याकडून शिकले पाहिजे, असे कान टोचले. ‘शेतकऱ्यांना या प्रकरणात खलनायक बनविले जात आहे आणि त्यांचे म्हणणे न्यायालयात ऐकून घेतले जात नाही,’ अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी करत न्यायालयाने शेतकऱ्यांकडे शेतकचरा जाळण्याचे काही तरी कारण असेल असे म्हटले.कोर्टाने पुढील सुनावणीची तारीख ५ डिसेंबर निश्चित केली आहे. कोर्टाने दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारांना उघड्यावर कचरा जाळण्याच्या घटनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

९८४ शेतकऱ्यांना कोट्यवधींचा दंडपंजाब सरकारच्या वतीने न्यायालयात शेतकचऱ्याबाबत  अहवाल सादर करण्यात आला. ९८४ शेतकऱ्यांविरुद्ध शेतकचरा जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ कोटींहून अधिक रुपयांचा पर्यावरणीय भरपाई दंड करण्यात आला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयFarmerशेतकरी